आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना योग्य मानधन देण्यात यावे, किमान वेतन देण्यात यावे, आदीसह विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात जिल्हाभरातील आशावर्कर व गटप्रवर्तकांनी १६ सप्टेंबर सोमवारपासून जिल्हा परिषदसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
जिल्हाभरात तापाची साथ पसरली असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालय व महिला व बाल रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग व आंतररूग्ण विभागात रूग्णांची गर्दी दिसून येत आहे. काही वार्डांमध्ये बेड अपुरे असल्याने फरशीवर गादी टाकून रूग्णांना उपचार घ्यावा लागत आहे. ...
डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले वर्गात विद्यार्थ्यांची अनियमितता, विद्यार्थ्यांचा अध्ययनात आवश्यक प्रतिसाद न मिळणे, परीक्षेचे पॅटर्न बदलणे, परीक्षेचा पाहिजे तसा सराव झाला नाही आदी कारणे निकाल कमी लागण ...
नगर पालिकेच्या वतीने यापूर्वी स्थानिक कंत्राटदारांना शहरातील नाली सफाई, घनकचरा व्यवस्थापन व कचºयाची विल्हेवाट लावण्याच्या कामाचे कंत्राट दिले जात होते. स्वच्छतेच्या कामावर उपकंत्राटदारही असल्याने या कामात दिरंगाई होत होती. कंत्राटदारामार्फत स्वच्छतेच ...
जिल्हाधिकारी शेखर सिंह व आ.डॉ.देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरबीआय, एलडीएम, डीडीएम, पोस्टल बँक, डीडीआर, जिल्हा समन्वयक व इतर सरकारी विभागांची बैठक रविवारी आयोजित केली होती. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्ज व सीडी गुणोत्तर क्षेत्रातील कामगिरीच ...
वेतनातील थकबाकी देण्यात यावी यासाठी जुनी पेंशन हक्क संघटनेसह इतर शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून थकबाकीची रक्कम द्यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार यापूर्वी अनेकवेळा शिक्षणाधिका ...
काही दिवसांपूर्वी लक्ष्मीदेवपेठा येथे तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर दराडे यांच्या उपस्थितीत दारूविक्री बंद करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. येत्या काही दिवसात दारूविक्री न थांबल्यास मोठ्या प्रमाणात अहिंसक कृतीचा निर्णय ...
सिंधूताई आकुलवार या सेवानिवृत्त शिक्षिका आहे. वृध्द दाम्पत्य ५० वर्षांपासून मार्र्कंडा कं. येथे वास्तव्यास आहे. तीन वर्षापूर्वी त्यांचे स्वत:चे घर पावसामुळे कोसळले. त्यानंतर त्यांनी लहानशी झोपडी तयार केली. यात दिवसभर ते राहायचे व रात्र मंदिरात काढायच ...
राज्यात हंगाम २०१८-१९ मध्ये टाटा ट्रस्टमार्फत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व भामरागड या तालुक्यांमध्ये पोषणयुक्त तांदुळाचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. आता केंद्र शासनाने हंगाम २०१९-२० साठी दिनांक १४ ऑगस्टच्या पत्रान्वये देशातील एकूण ...