निवडणुकीच्या थकव्याने प्रशासकीय अधिकारी सध्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस शेतातील पीकांचे नुकसान करीत असतानाही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने निघू शकले नाही. एकीकडे निवडणूक निकाल लागताच दुस ...
असरअल्ली येथील आरोग्य पथकात गट ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पद रिक्त आहे. तसेच आरोग्य सेविका दोन, आरोग्य सेवक एक व परिचराचे दोन अशी सहा पदे रिक्त आहेत. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन सरपंच वैशाली सिडाम यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (पथक) ला भेट ...
आपल्या जीवनात काहीतरी बनायचे असेल तर बौद्ध बांधवांनी दान करावे, दान करणाऱ्या व्यक्तीकडे चांगले गुण असतात. जो शीलचे पालन करतो, त्याला समाधीचा अभ्यास प्राप्त होऊन त्याच्या अंगी प्रज्ञा जागते, असे प्रतिपादन भन्ते शांतरक्षित महाथेरो यांनी सांगितले. ...
तेलंगणा सरकारने अवघ्या तीन वर्षात पूर्ण केलेल्या गोदावरी नदीवरील कालेश्वरम प्रकल्पानंतर गडचिरोली जिल्ह्यातील आणि विशेषत: सिरोंचा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कालेश्वरम प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण झाला असताना या प्रकल्पाच्या ...
सिंचनाची सुविधा उपलब्ध असूनही वीज नसल्याने शेतकरी पिकांचे उत्पादन घेऊ शकत नाही. मुख्य लाईनपासून एखाद्या शेतकऱ्यांचे शेत पुष्कळ दूर असेल तर केवळ एका शेतकऱ्यांला शेकडो वीज खांब उभारून वीज पुरवठा करणे शासनालाही शक्य होत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने स ...
१० हजार लोकसंख्या असलेल्या एटापल्ली शहराला डुम्मी नाल्यावरून पाणीपुरवठा केला जातो. डुम्मी नाल्यावर विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीचे पाणी गावातील टाकीमध्ये टाकून पाणीपुरवठा केला जातो. दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असतानाच सहा दिवसांपूर्वी अचानक एटाप ...
तुमनूर देवस्थान घोटपासून ३० किमी अंतरावर आहे. सदर गाव पावीमुरांडा ग्रामपंचायतीत समाविष्ट असून पावीमुरांडापासून सहा किमी अंतरावर आहे. डोंगरदऱ्या व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या देवस्थानाला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. पर ...
गेल्या पाच-सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत असून काही शेतामध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीनला अंकूर फुटले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकासोबतच कपाशी व सोयाबिन पिके घेतली जा ...
झिंगानूर आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून या इमारतींपासून केव्हाही धोका होऊ शकतो. झिंगानूर गावातील नागरिक, कर्मचारी व दुकानदारांनी मिळून आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या स्वरूपाचे शेड बांधकाम केले. जुनी इमारत पूर्णत: धोकादायक बनली आहे. या संदर ...
अहेरी उपविभागात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. या भागात आदिवासी व बिगर आदिवासी समाजबांधव राहतात. त्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यंदाच्या खरीप हंगामात या भागातील शेतकऱ्यांनी हलके, मध्यम व जड या तिन्ही प्रतिच्या धानाची लागवड केली. सुरूवातीला पाऊस ल ...