कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर संचारबंदी करण्यात आल्याने या सर्व लोकांचा रोजगार हिरावला आहे. परिणामी व्यवसायही ठप्प झाला आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे अडकून पडलेल्या गरजू कुटुंबांना १५ ते २० दिवस पुरेल एवढे तां ...
या नियंत्रण कक्षाशी सामान्य नागरिकांना थेट संपर्क साधुन त्यांना येत असलेल्या अडचणी सांगता येतील. इतर शासकीय विभागांशी समन्वय साधून त्या अडचणी सोडविण्यासाठी पोलीस मदत करणार आहेत. या कोरोना नियंत्रण कक्षाचे काम तीन शिफ्टमध्ये २४ तास सुरू राहणार आहे. त् ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी फवारणी केली जात आहे. परंतु शहरातील आरोग्य कायम राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश प्राप्त होण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची ही जबाबदारी नव्हती काय? सामाजिक जाणीवेच्या दृष्टीने प्रशासन काहीच करीत ...
राज्य शासनाने सोमवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू केली. मात्र या संचारबंदीला झुगारून नागरिक खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी अशा लोकांविरोधात कडक पावले उचलत अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. अन ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. आता सदर निर्बध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. त्यात जीवनावश्यक वस्तूंसह इतर मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली. म ...
यवतमाळ जिल्ह्यातील खापरी, पिंपळशेंडा, करणवाडी आदी गावातील गोरखनाथ समाजबांधव दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात विविध फिरता व्यवसाय करण्याकरिता येतात. १५ दिवसांपूर्वी भटक्या जमातीचे हे ४० कुटुंब चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे आले. रामाळ ...
कोरोनामुळे बंदिस्त झालेल्या नागरिकांसोबतच भटक्याविमुक्त जमातींचेही हाल होत असलेले पाहून एका युवकाने घरातील धान्याची पोती बाहेर आणून या नागरिकांना वाटून दिली. ...
दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी काही भाजीपाला व किराणा दुकानदारांनी चुन्याने चौकोनी तर काहींनी वर्तुळ आखले आहे. त्याच ठिकाणी उभे राहून ग्राहकांना सामान घ्यायचे आहे. दुकानाजवळच्या वर्तुळातील ग्राहकाला वस्तू मिळाल्यानंतर मागे असलेला ग्राहक ...
सामाजिक दायित्वातून कोरोनाबद्दलची जनजागृती करणारे संदेश पाठवून वर-वधू पक्षाच्या मंडळींनी संवेदनशिलतेचा परिचय दिला. ‘गरीबाच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्न’ अशी एक म्हण प्रचलित आहे. परंतु यावर्षी कोरोनाच्या विघ्नाने गरिब किंवा श्रीमंत असा भेद न करताच सर्वा ...