शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

मार्र्कं डात कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:55 PM

चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे अगदी रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिगारे टाकण्यात आले आहे. याचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना होतो.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : दंडात्मक कारवाई करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतमार्र्कंडादेव : चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे अगदी रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिगारे टाकण्यात आले आहे. याचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना होतो. त्याचबरोबर १५ दिवसानंतर या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरणार आहे. भाविकांनाही कचºयाच्या ढिगांचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने सदर ढीग उचलावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.मार्र्कं डादेव येथील वॉर्ड क्र. १ मधील संतोष सुरपाम व रेमाजी सरपे यांच्या घराजवळ अगदी रस्त्याच्या बाजूला काही नागरिकांनी शेणखताची खड्डे तयार केले आहेत. शेण, मलमुत्र व चारा या ठिकाणी आणून टाकला जातो. त्यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. पाऊस झाल्यास दुर्गंधीचे प्रमाण आणखी वाढते. त्यामुळे या ठिकाणी कचरा टाकण्यास जवळपासच्या नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. मात्र अगदी रस्त्यावरच पुन्हा कचरा टाकला जात आहे.कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी संतोष सुरपाम व रेमाजी सरपे यांनी कचऱ्याला आग लावली. मात्र काही वेळातच सदर आग विझविण्यात आली. या कचऱ्याच्या ढिगामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या ठिकाणी कचरा टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई करावी, त्याचबरोबर कचरा टाकण्यास कायमचे प्रतिबंध घालण्यात यावे, अशी मागणी संतोष सुरपाम व रेमाजी सरपे यांनी केली आहे.मार्र्कंडादेव येथे तिर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक येतात. रस्त्यावरील कचरा बघून चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.