शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'हे' पदार्थ खा भरपूर; आजारांपासून राहाल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 18:35 IST

आपण दररोज जेवण जेवत असतो किंवा नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेत असतो. पण कधी विचार केलाय का? जे जेवणं तुम्ही दररोज खाता ते कितपत पौष्टिक असतं? किंवा तुम्हाला हे माहीत आहे का, शरीराला कोणती पोषक तत्व आवश्यक असतात?

आपण दररोज जेवण जेवत असतो किंवा नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेत असतो. पण कधी विचार केलाय का? जे जेवणं तुम्ही दररोज खाता ते कितपत पौष्टिक असतं? किंवा तुम्हाला हे माहीत आहे का, शरीराला कोणती पोषक तत्व आवश्यक असतात? सध्या फास्टफूड्स, जंकफूड आणि बाहेरील खाण्यामध्ये ती पोषक तत्व नसतात, जी आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आवश्यक असतात. यामुळे अनेक लोकांना लाइफस्टाइलशी निगडीत आजार जसं डायबिटीज, कॅन्सर, फॅटी लिव्हर, हार्ट अटॅक इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही या सर्व समस्यांपासून निरोगी राहण्याची इच्छा असेल तर तुमच्या आहारात या 7 पौष्टीक तत्वांचा अवश्य समावेश करा. 

प्रोटीन :

प्रोटीन आपल्या शरीरातील पेशी तयार होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. याव्यतिरिक्त प्रोटीन तुमची त्वचा आणि मांसपेशींसाठी देखील फायदेशीर ठरतं. प्रोटीनच्या 22 प्रकारांपैकी आपलं शरीर 14 प्रोटीन तयार करू शकतं आणि इतर 8 प्रोटिन्सला अॅमिनो अॅसिड म्हणून ओळखलं जातं. जे फक्त जेवणामधून प्राप्त केलं जाऊ शकतं. बॅलेन्स डाएटमध्ये या 8 प्रकारचे प्रोटिन्स असणं आवश्यक असतं. त्यामुळे मासे, मांस, अंडी, पनीर यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये अॅमीनो अॅसिड असतं. 

पाणी :

आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक असतं. मानवी शरीरामध्ये जवळपास 70 टक्के पाणी असतं. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं. पाणी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे दररोज जेवणा सोबतच पाणी किंवा द्रव्य पदार्थ घेणं फायदेशीर ठरतं. तुम्हाला दररोज कमीतकमीत 8 ते 10 ग्लास पाणी पिणं आवश्यक असतं. 

कार्बोहाइड्रेट्स :

कार्बोहाइड्रेट संतुलित आहारासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. शरीरातील सर्व अवयव, पेशी आणि स्नायूंसाठी ग्लुकोजची आवश्यकता असते. जे कार्बोहायड्रेटपासून तयार झालेले असतात. कार्बोहाइड्रेट धान्य, फळं, भाज्या आणि फळभाज्यांमध्ये असतात. कँडी, पेस्ट्री, कुकीज आणि पेय पदार्थांपासून तुम्हाला कार्बोहाइड्रेट्स मिळतात, ज्यांमध्ये अनेक हानिकारक तत्व असतात. त्यामुळे चांगल्या कार्बोहायड्रेटचं सेवन करणं आवश्यक असतं. एका मोठ्या माणसाला जवळपास 45 ते 65 टक्के कॅलरी कार्बोहायड्रेट आवश्यक असतात. 

फायबर :

फायबरमुळे शरीराला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर पोटाच्या समस्या दूर होण्यासही मदत मिळते. फायबर आतडी स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरतं. याव्यतिरिक्त शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं. फायबर युक्त खाद्यपदार्थ बद्धकोष्ट, जायबिटीज, अस्थमा, हृदयरोग आणि कॅन्सर दूर घालवण्यासाठी मदत करतं. 

मिनरल्स :

मिनरल्स म्हणजेच खनिज तत्व जसं कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, सोडियम इत्यादी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. अशी खनिजं जी शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक असतात ती दररोज शरीराचं कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी मदत करत असतात. झिंक, सेलेनियम आणि कॉपर यांसारखी खनिजं शरीराचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत करण्याचं काम करतात. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स