शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

गांधीवध नव्हे; हत्त्याच

By admin | Updated: March 13, 2016 22:01 IST

शब्द ही जपून वापरण्याची बाब आहे. खरेतर प्रत्येकानेच आपण काय बोलत आहोत आणि त्या बोलण्याचा समोरच्या व्यक्ती अथवा समाजमनावर काय परिणाम होईल याचा विचार करणे गरजेचे असते

शब्द ही जपून वापरण्याची बाब आहे. खरेतर प्रत्येकानेच आपण काय बोलत आहोत आणि त्या बोलण्याचा समोरच्या व्यक्ती अथवा समाजमनावर काय परिणाम होईल याचा विचार करणे गरजेचे असते. काहीजण आधी बोलतात मग विचार करतात तर काहीजण आधी विचार करूनच शब्दोच्चार करीत असतात. जर बोलणारा एखादा सामान्य जीव असेल आणि त्याच्या बोलण्याला फारशी किंमतही नसेल तर एकवेळ त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. पण उच्चपदस्थ मनुष्य कोणताही आगापिछा न बघता आणि आपल्या पदाचे भान न ठेवता एखाद्या ऋषितुल्य व्यक्तीसंबंधी अवमानकारक शब्दप्रयोग करीत असेल तर ती बाब निश्चितच लांच्छनास्पदच म्हणावी लागेल. असाच प्रकार शनिवारी नाशकात घडला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित एका राष्ट्रीय चर्चासत्रात कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आपल्या भाषणात ‘गांधीवध’ असा उल्लेख केला. वास्तविक वध हा असुरी प्रवृत्तीचा होत असतो, चांगल्या विचारांची आणि महात्म्यांची केली जाते ती हत्त्याच असते हे कुलगुरूंसारख्या जबाबदार आणि उच्चशिक्षित माणसाला दुसऱ्या कोणी सांगण्याची वेळ यावी हे आश्चर्याचे आहे. देशाच्या राष्ट्रपित्याबद्दल आपल्या उपस्थितीत चुकीचा उल्लेख होत असताना गप्प बसतील तर ते शरद पवारच कसले? कुलगुरूंना त्याचक्षणी अडवून त्यांनी ‘गांधीवध नव्हे; गांधीहत्त्या म्हणा’ असे तर बजावलेच शिवाय आपल्या भाषणात वध या शब्दावरही आक्षेप नोंदवताना हा शब्द प्रचलित करणाऱ्या मानसिकतेवरदेखील प्रश्नचिन्ह उभे केले. प्रसंगावधान राखत शरद पवार यांनी जे जाणतेपण दाखविले ते खरोखरच स्तुत्य आहे. पवारांनी कुलगुरूंना वेळीच रोखले नसते आणि त्यावर आपले मतदेखील नोंदवले नसते तर एक चुकीचा संदेश समाजापुढे गेला असता.