शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

मास्क वापरा अन् इतर आजारांनाही थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 11:32 AM

धुळे : कोरोना विरुद्धच्या लढ्यात मास्क अतिशय महत्वाचे शस्त्र ठरले आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे ...

धुळे : कोरोना विरुद्धच्या लढ्यात मास्क अतिशय महत्वाचे शस्त्र ठरले आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी केले आहे. मास्कमुळे कोरोना सोबतच इतरही विषाणूजन्य आजार रोखले गेले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आढळलेल्या इतर विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे.कोरोनामुळे नागरिकांनी मास्कचा वापर केल्यामुळे कोरोना सोबतच दरवर्षी आढळणाऱ्या इतर विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे मास्कचा वापर सर्वार्थाने फायद्याचा ठरला आहे. विषाणूजन्य आजारांमध्ये दमा, सर्दी खोकला, इन्फ्ल्यूएंझा व विविध ऍलर्जी असलेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. यावर्षी या आजाराचे रुग्ण कमी झाले आहे..कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुढील आठवड्यात वाढेल अशी भीती जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली होती. मात्र बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र मागील दोन दिवसांपासून सैनंदीं बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. सोमवारी २८ तर मंगळवारी २५ रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या पुन्हा वाढणार तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा व इतर आजारांचा संसर्ग थांबवण्यासाठी मास्क वापरने गरजेचा आहे.ऋतू बदलल्यानंतर श्वसनाशी संबंधित आजाराचे रुग्ण वाढतात. मास्कच्या वापरामुळे यावर्षी श्वसनाचा त्रास जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचे आढळले आहे. तोंड व नाकावाटे बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे विषाणूजन्य आजारांचा प्रसार होतो. दर्जेदार मास्कचा वापर नागरिकांनी करावा.-डॉ.मनिष पाटील,जिल्हा साथरोग अधिकारी