शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

दुरध्वनीवर दिवसभर शिव्या ऐकूनही बोलावे लागते प्रत्येकाशी गोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 11:02 PM

सर्व काही विसरून गोड प्रत्येकाची गोड बोला, महापालिका अग्निशमन विभागातील कर्मचारी मनोहर बिडकर यांचा सल्ला

चंद्रकांत सोनारलोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची तातडीने मदत होण्यासाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. मात्र या टोल फ्री क्रमांकांवरून मदतीसाठी कमी तर दारू पिवून शिव्या देणारे अधिक असतात. त्यामुळे प्रत्येक दिवस व रात्र नेहमी दुरध्वणीवरून शिव्या  एैकाव्या लागतात. तरीही सर्व काही विसरून प्रत्येकांशी गोड बोलावे लागते. असे मत  अग्निशमन विभागातील कर्मचारी मनोहर बिडकर यांनी संक्रांतीचे औचित्य साधून गोड बोलण्याचे आवाहन केले        आहे.  पांझरा नदीकाळावर अग्निशमन विभागाचे कार्यालय आहे. नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.  कार्यरत असलेले कर्मचारी मनोहर बिडकर म्हणाले की, अग्निशमन विभागाचा क्रमांक टोल फ्री असल्याने फोन करणाऱ्या व्यक्तीला बॅलन्स लागत नाही. त्यामुळे करमणूक होण्यासाठी रात्री १२ नंतर व्यक्ती दारू पिवून काॅल करतात. फोन केल्यावर काहीही विचार न करता शिव्या देण्यास सुरवात करतात. कर्मचारी असल्याने त्यांच्याशी प्रेमाणेच बोलावे लागते. त्यामुळे दिवसभर शिव्या ऐकून ही कधी राग, कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी चिडचिड होत नाही किंवा वाद देखील होत नाही.  सर्व काही कार्यालयातच विसरून घरी जातो.  फोन वरून दरराेज शिव्या देणारे ठरलेले असतात. फोन घेतल्यावर तो शिव्या देईल हे माहिती असते. मात्र त्या फोनकडे दुर्लक्ष केल्यास एखादा गरजू व्यक्तीला मदत मिळू शकणार नाही. याचे भान ठेवावे लागते. असेही बिडकर यांनी सांगितले.