शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

महागाई कमी करून जनतेला दिलासा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

उमरगा : इंधनाच्या सततच्या दरवाढीमुळे शेतकरी, व्यापारी, कामगार, तसेच सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे छावा संघटनेच्या वतीने ...

उमरगा : इंधनाच्या सततच्या दरवाढीमुळे शेतकरी, व्यापारी, कामगार, तसेच सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे छावा संघटनेच्या वतीने सरकारचा निषेध नोंदवित महागाई तत्काळ कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

उपविभागीय अधिकाऱ्यांना गुरुवारी हे निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, सततच्या इंधन दरवाढीमुळे व महागाईमुळे जगणे मुश्कील झाले असून, काम धंदे नसल्याने व नोकऱ्या गेल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कोरोना महामारीत वैद्यकीय खर्चात मोठ्या प्रमाणावर लूट झाली असून, व्यापाऱ्यांना संचारबंदीचे नियम पाळून व्यवसाय करता येत नाही. असे असतानाही सरकार मात्र वेगवेगळ्या बहाण्याने दंडाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची लूट करत आहे. त्यातच आता महागाईने कळस गाठला आहे. सरकारने ही महागाई नियंत्रणात आणावी अन्यथा छावा संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने, पृथ्वीराज चव्हाण, रंजित बिराजदार, वजीर शेख, नागेश सगर, चंद्रकांत मुगळे, संजय राठोड, शुभम माने, पवन बिराजदार, महेश लोखंडे, आयान शेख, स्वप्नील शिंदे, चाँद फकीर, अग्नेश सगर, चाँद मकानदार, पिंटू राठोड, राम दुर्गे, कृष्णा जमादार आदी उपस्थित होते.