शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

जेसिका लाल हत्येतील दोषी मनू शर्माची वेळेआधी तुरुंगातून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 8:53 PM

या बैठकीत 37 कैद्यांची प्रकरणे ठेवली गेली. यापैकी 22 कैद्यांना शिक्षेच्या कालावधीआधी सुटका करण्याचे मान्य केले होते. अंतिम निर्णय उपराज्यपालांकडे सोडण्यात आला होता.

ठळक मुद्दे चांगल्या वर्तणुकीमुळे मनुला जन्मठेपेची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी तुरूंगातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याने पॅरोल व फर्लोही प्राप्त केले आहे. त्यात तो वेळेवर परत तुरूंगात आला आहे. त्याचबरोबर तुरूंगात असतानाही त्याने चांगले वर्तन केले आहे.

नवी दिल्ली - बहुचर्चित जेसिका लाल हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या मनु शर्मा याला तुरुंगातून मुदतपूर्वी सोडण्यात आले आहे. शर्माला सोमवारी तिहार तुरूंगातून सोडण्यात आले. शर्मासह अन्य 18 कैद्यांना वेळेअगोदर सुटका करण्याच्या आदेशाला उपराज्यपाल अनिल बैजल यांनी मंजुरी दिली होती. तिहार तुरूंगात कैद्यांच्या ठोठावलेल्या शिक्षेच्या कालावधीआधीच मुक्तीसाठी सेंटेंस रिव्यू बोर्डाची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत 37 कैद्यांची प्रकरणे ठेवली गेली. यापैकी 22 कैद्यांना शिक्षेच्या कालावधीआधी सुटका करण्याचे मान्य केले होते. अंतिम निर्णय उपराज्यपालांकडे सोडण्यात आला होता.चांगल्या वर्तणुकीमुळे मनुला जन्मठेपेची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी तुरूंगातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मनुनेही 17 वर्षांची शिक्षा ठोठावली. यापूर्वी मनुची केस आणखी पाच वेळा एसआरबीमध्ये ठेवली गेली होती. प्रत्येक वेळी मनुचे प्रकरण पुढच्या बैठकीसाठी पुढे ढकलण्यात आले होते. हे कैदी किमान 14 वर्षे तुरूंगात आहेत, असे बोर्डाकडून सांगण्यात आले. दरम्यान, त्याने पॅरोल व फर्लोही प्राप्त केले आहे. त्यात तो वेळेवर परत तुरूंगात आला आहे. त्याचबरोबर तुरूंगात असतानाही त्याने चांगले वर्तन केले आहे.

 

Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी आज करणार आरोपपत्र दाखल, आपचा नगरसेवक देखील आरोपी

 

विकृत! लॉकडाऊनदरम्यान बापाने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार, सावत्र आईने गाठले पोलीस स्टेशन  

१९९९ मध्ये जेसिकाची हत्या झाली२० एप्रिल १९९९ रोजी तत्कालीन कॉंग्रेसचे प्रभावी नेते विनोद शर्मा यांचा मुलगा मनु शर्मा याला दिल्ली बारमध्ये जेसिकाची गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.डिसेंबर २००६ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात मनु शर्माला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शर्मा कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि एप्रिल २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. मनु व्यतिरिक्त उपराज्यपाल अनिल बैजल यांनीही जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 18 जणांना सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :MurderखूनjailतुरुंगCourtन्यायालय