शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे सांगत शेतकऱ्याला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 4:52 PM

बोलण्यात गुंतवून त्यांना लुटल्याचा प्रकार मालाडमध्ये घडला.

ठळक मुद्देरायगडचे रहिवासी असलेले सुनील कृष्णगोपाल टावरी (५५) हे शेतकरी आहेत.मुलीचे अपहरण झाल्याचे सांगत त्यांना बोलण्यात गुंतवले व त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले.

मुंबई - अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असून गुन्हे शाखा तपास करीत आहे, असे सांगत लुटारूंनी शेतकऱ्याला अडविले. त्यानंतर बोलण्यात गुंतवून त्यांना लुटल्याचा प्रकार मालाडमध्ये घडला.रायगडचे रहिवासी असलेले सुनील कृष्णगोपाल टावरी (५५) हे शेतकरी आहेत. त्यांचा मुलगा डॉक्टर असून तो मालाडमध्ये राहतो. ते मुलाकडे आले असताना, बुधवारी रेल्वे आरक्षित तिकीट रद्द करण्यासाठी ते मालाड स्थानकात गेले. तेथून घरी परतत असताना, आनंद रोड परिसरात त्यांना काही जणांनी अडविले. पुढे, मुलीचे अपहरण झाल्याचे सांगत त्यांना बोलण्यात गुंतवले व त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसFarmerशेतकरी