शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

अधिग्रहणाचे पाणी गावकऱ्यांना मिळेना !

By admin | Updated: April 15, 2016 00:45 IST

भादा : सध्या औसा तालुक्यातील बहुतांश गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ तालुक्यातील हळदूर्ग येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने गावातील कुपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले आहे़

गटविकास अधिकाऱ्यांना हळदूर्गकरांचे साकडेभादा : सध्या औसा तालुक्यातील बहुतांश गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ तालुक्यातील हळदूर्ग येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने गावातील कुपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ परंतु, या अधिग्रहणाचे पाणी गावकऱ्यांना दिले जात नसल्याची तक्रार नागरिकांनी बुधवारी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे़हळदूर्ग येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पटेल यांचे बोअर अधिग्रहण करण्यात आले आहे़ परंतू, बोअर मालक स्वत:च्या शेतीसाठी पाण्याचा उपयोग करीत आहेत़ नागरिकांना मात्र पाणी देत नाहीत़ त्यामुळे गावातील नागरिकांना माणिक सुरवसे यांच्या विहिरीच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे़ यासंदर्भात बोअरमालकाकडे विचारणा केली असता ते बोअर बंद असल्याचे सांगतात़ त्यामुळे या बोअरचे अधिग्रहण रद्द करावे, अशी मागणी लखणगावचे तलाठी व गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे़(वार्ताहर)