शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांकडून फक्त शोषण

By admin | Updated: April 20, 2016 00:22 IST

औरंगाबाद : समाजात वावरणाऱ्या अत्यंत गोरगरीब नागरिकांचे अक्षरश: शोषण राजकीय पक्षांकडून सुरू आहे. आपली वोट बँक मजबूत करण्यासाठी काहीजण अत्यंत खालच्या पातळीवरही जात आहेत.

औरंगाबाद : समाजात वावरणाऱ्या अत्यंत गोरगरीब नागरिकांचे अक्षरश: शोषण राजकीय पक्षांकडून सुरू आहे. आपली वोट बँक मजबूत करण्यासाठी काहीजण अत्यंत खालच्या पातळीवरही जात आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत देशातील मुस्लिम बांधवांना त्यांचा हक्क देण्यात आला नाही, असे मत मौलाना अहमद हसन कासमी यांनी व्यक्त केले.आॅल इंडिया इमाम कौन्सिलतर्फे नेहरू भवन येथे नुकतेच ‘इत्तेहाद मोहीम’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना कासमी पुढे म्हणाले की, भारतीय संविधान बदलण्याचा विचार करणाऱ्यांपासून मुस्लिम समाजाला अधिक धोका आहे. आज देशातील मुस्लिमांविरुद्ध षड्यंत्र रचण्यात येत आहे. इस्लाम धर्म शांतीचा संदेश देतो. मानवतेला कोणत्या धर्मापासून धोका नाही, राजकीय मंडळींपासूनच मोठा धोका आहे. मुस्लिम बांधवांनी वेळीच हे मनसुबे ओळखून वागायला हवे. आपला कोणी राजकीय वापर तर करून घेत नाही, हे सुद्धा बघितले पाहिजे. मौलाना इलियास फलाही यांनी इस्लामची जीवन व्यवस्था यावर मार्गदर्शन केले. सचिव मौलाना अब्दुल रहेमान नदवी, मौलाना मोईज फारुकी, मौलाना शमसोद्दीन सैफी, मौलाना अब्दुल कवी फलाही, मौलाना अब्दुल कय्युम नदवी, मौलाना सादीक नदवी, मौलाना अब्दुल समी नदवी यांनीही कार्यक्रमात मार्गदर्शन केले.