शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडल्याने विवाहितेचा मृत्यू

By admin | Updated: May 22, 2015 00:35 IST

गेवराई : विहिरीतून पाणी काढताना एका विवाहितेचा तोल गेल्याने पाण्यात बुडून तीचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील चकलंबा नजीक असलेल्या बालानाईक तांड्याजवळ गुरुवारी घडली.

गेवराई : विहिरीतून पाणी काढताना एका विवाहितेचा तोल गेल्याने पाण्यात बुडून तीचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील चकलंबा नजीक असलेल्या बालानाईक तांड्याजवळ गुरुवारी घडली.वनिता सचिन पवार (वय २२) असे त्या मयत महिलेचे नाव आहे. गुरुवारी त्या सकाळी ११ च्या सुमारास तांड्यापासून जवळ असलेल्या एका विहिरीवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. पाणी शेंदत असताना त्यांचा तोल गेला व त्या पाण्यात पडल्या. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वनिता पवार यांना दोन मुले आहेत. एक मुलगा तीन महिन्यांचा आहे. दरम्यान, तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईचा हा बळी असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. चकलंबा ठाण्यात आकस्मात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. तपास पो.कॉ. टी.एन. लांडगे करीत आहेत. (वार्ताहर)चकलांबा येथे राबविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली आहे.४लाखो रूपये खर्चून योजनेचे पाणी गावकऱ्यांना मिळत नाही.४गावात आजघडीला तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.४बालानाईक तांडा येथे मात्र टँकरने देखील पाणीपुरवठा होत नाही.४त्यामुळे तांड्यावरील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल आहेत.४पाण्याअभावी विवाहितेला प्राणास मुकावे लागले.