शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
4
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
5
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
6
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
7
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
8
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
9
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
10
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
11
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
12
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
13
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
14
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
15
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
16
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
17
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
18
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
19
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
20
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींची पातळी वाढली

By admin | Updated: September 12, 2014 00:03 IST

कुरूंदा : पावसाळ्याच्या शेवटी दमदारपणे पावसाने कुरूंदा परिसरात हजेरी लावल्याने अखेर विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.

कुरूंदा : पावसाळ्याच्या शेवटी दमदारपणे पावसाने कुरूंदा परिसरात हजेरी लावल्याने अखेर विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून मे महिन्यात लावलेल्या कापसाची बोंडे संततधार पावसाने खराब होत आहेत. तर शेतात वाढलेले तण काढण्यासाठी मजूरदारांचा शोध घ्यावा लागत आहे.
कुरूंदा परिसरातील बहुतांश शेतीक्षेत्र पाण्याखाली असल्याने ठिबक सिंचनावर मे महिन्यात कापूस व हळदीची लागवड करण्यात आली. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पीके धोक्यात आली होती. पावसाळ्याच्या शेवटी दमदारपणे पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवनदान मिळाले. संततधार पावसामुळे शेतात तण प्रचंड प्रमाणात वाढले होते. तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना मजूरदार मिळणे अवघड बनले आहे. पीक परिस्थिती चांगली असली तरी वाढलेल्या प्रचंड तणामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. हे तण काढण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. या भागातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाळ्याअखेर विहिरींची पाणी पातळी वाढल्याने रबी हंगामातील पिकांसाठी आधार ठरणार आहे. त्या बरोबर पाझर तलाव, कोल्हापूरी बंधारे, गावठाण तलाव, पाण्याने तुडुंब भरले आहेत. या भागात पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)