शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान मोठे; पंचनामे खोटे !

By admin | Updated: April 17, 2015 00:43 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड आठवड्या पासून जिल्ह्यात आवकाळी पाऊस ठान मांडून बसला आहे. वादळ अन् गारपिटीच्या तडाख्यात फळबागा अक्षरश: उध्वस्त झाल्या आहेत.

व्यंकटेश वैष्णव, बीडआठवड्या पासून जिल्ह्यात आवकाळी पाऊस ठान मांडून बसला आहे. वादळ अन् गारपिटीच्या तडाख्यात फळबागा अक्षरश: उध्वस्त झाल्या आहेत. शासन दरबारी आवकाळीने नुकसान झालेल्या पिकांची नोंद केवळ १ हजार ७०० हेक्टर एवढीच आहे. प्रत्यक्ष नुकसान व शासनाकडील आकडेवारी यात मोठी गल्लत होत आहे. नुकसान मोठे मात्र पंचनामे खोटे केले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.जिल्ह्यात एकूण फळबागाचे क्षेत्र १३ हजार ७०० हेक्टर च्या जवळपास आहे. यामध्ये फळधारणा केलेल्या अंब्याच्या बागा ४ हजार हेक्टरवर आहे. याशिवाय पपई, चिकू, मोसंबी याच्या देखील बागा आहेत. एकूण फळबागांचे क्षेत्र लक्षात घेतले तर आज पर्यंत केवळ १ हजार ७०९ हेक्टर एवढेच नुकसान झालेले असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. बुधवारी शासनाने पन्नास टक्के वरून ३३ टक्के नुकसानीलाही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.तलाठी एक गाव अनेकबीड जिल्ह्यात एकूण ३८० तलाठी सज्जे असून तलाठी संख्या २९५ आहे. ८५ सज्जे रिक्त आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांना गारपीटीचा तडाखा बसलेला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची जबाबदारी तलाठ्यांकडे देण्यात आली आहे. मात्र एका तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा कारभार असल्याने पंचनामे करण्याच्या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे.