शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

शिर्डीला दर्शनासाठी जातांना कार अपघातात चार ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 1:01 PM

अपघातात दोघे जण जखमी आहेत

ठळक मुद्देसर्व भाविक जालना तालुक्यातील शेवली येथील रहिवासी

औरंगाबाद :  शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची भरधाव कार झाडावर आढळून झालेल्या अपघातात चार जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री दोनच्या सुमारास औरंगाबाद नगर रस्त्यावरील गोलवाडी फाट्याजवळ घडला. चालक दत्ता वसंतराव डांगे (वय 30), अक्षय  सुधाकर शिलवंत (वय 30) आकाश प्रकाश  मोरे (वय 30) अमोल नंदकिशोर गव्हाळकर (वय 22 सर्व रा शेवली ता जि जालना) यांचा मृत्यू झाला. तर संतोष राऊत (वय 17) व किरण गिरी (वय 16) हे जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना तालुक्यातील शेवली येथील पाच महाविद्यालयीन तरुणांनी शिर्डी येथे दर्शनाला जाण्यासाठी किरायाने कार केली. चालकसह सहा जण कारमध्ये शेवलीहून शुक्रवारी रात्री नऊ वाजता शिर्डीकडे निघाले. जालना जवळ एका हॉटेलात जेवण करून पुढील प्रवासाला निघाले. दरम्यान, काही जण झोपी गेले. औरंगाबाद ओलांडून गोलवाडी फाट्याजवळून जातांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडावर आदळली. त्यात चालकासह तिघांचा जागीच तर एकाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस स्टेशनचे पोहेकॉ संजय वामने, आर. डी. वडगावकर, पी. एस. अडसूळ व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघात ग्रस्तांना घाटी रुग्णालयात दाखल केले. सकाळी चार च्या सुमारास चालक दत्ता डांगे, आकाश मोरे (वय 30) व अमोल गव्हाळकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अक्षय शिलवंत याचा ट्रॉमा केअर मध्ये उपचारा दरम्यान सकाळी साडे चार वाजता मृत्यू झाला. तर जखमी संतोष राऊत व किरण गिरी यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यातील संतोष किरकोळ तर किरण गंभीर जखमी आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादJalanaजालना