शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
3
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
6
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
7
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
8
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
9
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
10
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
11
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
12
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
13
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
14
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
15
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
16
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
17
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
18
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
19
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
20
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
Daily Top 2Weekly Top 5

नजर आणेवारी वाढल्याने शेतकरी सापडले संकटात

By admin | Updated: October 5, 2014 00:48 IST

बाळासाहेब जाधव , लातूर \खरीप हंगामात उशिरा झालेल्या पावसामुळे पेरण्या उशीरा झाल्या़ त्यातच उघडीप दिलेल्या पावसामुळे आहे त्या पिकांची वाढही म्हणावी त्या प्रमाणात झालेली नाही़ वरवरच्या पाहणीव्दारे

 

बाळासाहेब जाधव , लातूर

\खरीप हंगामात उशिरा झालेल्या पावसामुळे पेरण्या उशीरा झाल्या़ त्यातच उघडीप दिलेल्या पावसामुळे आहे त्या पिकांची वाढही म्हणावी त्या प्रमाणात झालेली नाही़ वरवरच्या पाहणीव्दारे पिकांचे सर्वेक्षण करून महसूल विभागाच्या वतीने खरीप पिकांची नजर आणेवारी ६८ टक्के लावण्यात आल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे़ या वर्षी उशीरा झालेल्या पावसामुळे पेरण्या उशीरा झाल्या़जिल्ह्यात ५ लाख ६० हजार ८८२ एवढ्या क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली़यामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर,मुग, उडीद, भुईमुग, कारळ, तीळ, सुर्यफुल आदी पिकांची पेरणी झाली़ तसेच कापूस व ऊस या पिकांचीही लावण करण्यात आली़ उशीरा झालेल्या पावसामुळे खरीपांच्या इतर पिकांच्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ यामध्ये लातूर तालुक्यात ७ हजार ४३़२० हेक्टरवर, रेणापूर तालुक्यात ४५ हजार ७७ हेक्टर, औसा तालुक्यात ९८ हजार ९़०६८, निलंगा तालुक्यात ९२ हजार ७०२२, शिरूर अनंतपाळ तालुक्यात २५ हजार ४०८६, उदगीर तालुक्यातील ४९ हजार १२, देवणी ३२ हजार ९़२, जळकोट २२ हजार ७़०३, चाकूर ५७ हजार १२५, अहमदपूर ६२ हजार ५़६७, ५७ हजार १२५,अशा एकूण ५ लाख ६०हजार ८८२ हजार हेक्टरवर खरीपांची पेरणी झाली़ उशीरा झालेल्या पावसामुळे पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली नाही़ परिणामी खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे़ लातूर जिल्यातील काही तालुक्यातील खरिप पिकांची आणेवारी ६८ टक्के महसूल विभागाच्या वतीने दाखविल्याने शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे़ परंतु सदरील आणेवारी १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत केलेल्या पिक पाहणीनुसार दर्शविली आहे़ परंतु ही पिक पाहणी आणखी दोन टप्यात होणार असल्याने आणेवारी कमी जास्त होऊ शकते अशी माहीती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली़