शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

दूषितच पाणीपुरवठा

By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST

दूषितच पाणीपुरवठा

जालना : शहरात बहुतांश भागात पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सरासरी दूषित पाण्याचे प्रमाण १४ टक्के असल्याचे सांगितले जात असले तरी त्यापेक्षाही अधिक प्रमाण असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जायकवाडी योजना तसेच घाणेवाडी जलाशयाद्वारे सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यासाठी ब्लिचिंगचा योग्य वापर नियमित केला जात असल्याचा पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचा दावा आहे. मात्र तरीही अनेक भागात विशेषत: झोपडपट्टी वसाहतींमध्ये दूषित पाणीपुरवठा होतो. त्याचे कारण म्हणजे शहरातील अंतर्गत जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटलेली आहे. ही जलवाहिनी कालबाह्य झाल्याने ती दिवसेंदिवस फुटतच राहणार, असे खुद्द पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सांगतात. मात्र जलवाहिनी फुटल्यामुळे त्यात दूषित पाणी मिश्रित होऊन नागरिकांना सार्वजनिक पाणीपुरवठ्याद्वारे दूषित पाणी मिळते. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. दूषित पाणी प्यायल्यामुळे पोटाच्या आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येने येत असल्याचे शहरातील काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)