शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा मृतदेह रात्रभर ठाण्यात

By admin | Updated: June 30, 2014 00:36 IST

माजलगाव: तालुक्यातील जदीद जवळा येथे एका शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून आत्महत्या के ली होती़

माजलगाव: तालुक्यातील जदीद जवळा येथे एका शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून आत्महत्या के ली होती़ ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक ओ़ डी़ माने यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक रात्रभर ठाण्यात ठेवला़ जदीद जवळा येथील शेतकरी बाबासाहेब भानुदास बापमारे यांचा त्यांच्याच नातेवाईकांसोबत गट क्ऱ ६२ मधील जमिनीचा वाद न्यायालयात सुरु होता़ दहा ते बारा जणांनी चार दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घराची नासधूस केली होती़ फिर्याद देण्यास त्यांची पत्नी मीरा व मुलगा गेले तेंव्हा निरीक्षक ओ़ डी़ माने यांनी त्यांनाच धमकावत दोन दिवस जेलमध्ये ठेवले, असा नातेवाईकांचा आरोप आहे़ यादरम्यान बाबासाहेब बापमारे हे पंढरपूरला दिंडीत गेले होते़ पत्नी, मुलाला पोलीसांनी डांबल्याचे कळाल्यावर ते गावी आले़ निराश होऊन त्यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्या केली़ शनिवारी त्यांचे प्रेत दिवसभर झाडालाच लटकलेले होते़ पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डींपुढे कुटुंबियांनी धायमोकलून रडत दाद मागितली. त्यानंतर तपासाची चक्रे गतिमान झाली़ त्यानंतर शहर पोलिसांकडे सूत्रे सोपविली़ या प्रकरणी तेरा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही नोंद झाला़ दरम्यान, शवविच्छेदन झाल्यावर रात्री नऊ वाजता नातेवाईकांनी बाबासाहेब बापमारे यांचा मृतदेह थेट ग्रामीण ठाण्यात आला़ निरीक्षक ओ. डी़ माने यांना सहआरोपी करा, अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली़ अधीक्षकांनी दिले आश्वासनपोलीस उपअधीक्षक दिनकर शिंदे यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनाही याबाबत कळविले. रेड्डी यांनी नातेवाईकांची समजूत काढून या प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले़ त्यानंतर पहाटे तीन वाजता नातेवाईकांनी बाबासाहेब बापमारे यांचे प्रेत ठाण्यातून हलविले व अंत्यविधी पार पडला़ यावेळी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)नातेवाईकांचा आक्रोशशवविच्छेदनानंतर बाबासाहेब बापमारे यांचा मृतदेह घेऊन नातेवाईक ग्रामीण ठाण्यात पोहचले यावेळी निरीक्षक मानेंवर कारवाई होत नाही तोपर्यंत प्रेत उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतलानातेवाईकांच्या आक्रोश आणि हुंदक्यांनी ठाण्याचा परिसर सुन्न झाला होता