शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कृत्रिम पाणीटंचाई...

By admin | Updated: August 2, 2016 00:26 IST

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटीचा करार रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटीचा करार रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कंपनी बंद होणार असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करणे सुरू केले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरातील अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. ज्या वसाहतींना पाणी देण्यात येत आहे, तेथील वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. कंपनीच्या कारभाराला आता मनपाचे अधिकारीही जाम वैतागले आहेत.मनपाने ४ जुलै रोजी कंपनीला करार रद्द का करण्यात येऊ नये, या आशयाची नोटीस बजावली आहे. नोटीसचे उत्तर एक महिन्यात द्यावे, असेही मनपाने म्हटले होते. ३ आॅगस्ट रोजी नोटीसची मुदत संपत आहे. कंपनीने मनपाच्या नोटीसचे उत्तर देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच मनपाला उत्तरही प्राप्त होणार आहे. शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा मनपातर्फे चालविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारीही केली आहे. ऐन पावसाळ्यात शहरातील काही वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागतो. औरंगाबाद वॉटर युटिलिटीमधील अनेक अधिकारी व कर्मचारी नोकरी सोडून निघून गेले आहेत. जे कर्मचारी कार्यरत आहेत, ते मोबाईल बंद ठेवत आहेत.पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या अनेक तक्रारी मनपाकडे येत आहेत. मनपा अधिकाऱ्यांना पाण्याच्या टाकीवर किंवा घटनास्थळी धाव घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करावा लागतो.