शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ते उमेदवार आता शोधताहेत पराभवाची कारणमीमांसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST

नवरगाव : ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. निवडणूक किंवा कोणतीही स्पर्धा म्हटले की, विजय-पराजय आलाच. निकालही लागले. विजय आपलाच होईल, या ...

नवरगाव : ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. निवडणूक किंवा कोणतीही स्पर्धा म्हटले की, विजय-पराजय आलाच. निकालही लागले. विजय आपलाच होईल, या अपेक्षेत असलेल्या पराभूत उमेदवारांकडून आता पराभवाची कारणमीमांसा केली जात आहे.

जिथे दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकमेकांच्या विरोधात असतात, तिथे स्पर्धा सुरू होते. नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक लोकशाही पध्दतीने पार पडली. यामध्ये विविध राजकीय पक्षांसोबतच गटांनी आणि वैयक्तिक नागरिकांनी सहभाग घेतला. इतर स्पर्धेपेक्षा थोडी वेगळी, परंतु शासकीय, घटनादत्त अधिकारांवर आधारलेली मान्यताप्राप्त लोकशाही मार्गाने नुकतीच ही स्पर्धा संपन्न झाली. इतर स्पर्धेमध्ये व्यक्तीपुरती स्पर्धा असते. मात्र, निवडणुकीमध्ये स्पर्धेतील व्यक्तीसह इतर लोकांमध्ये, राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा असते. निवडणुकीच्या स्पर्धेचे निकाल नुकतेच लागले. जो उमेदवार निवडून आला. तो आणि त्याचे कार्यकर्ते आनंदी आहेत. तर जो उमेदवार हरला. तो व त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले असून आपला येणारा उमेदवार कसा पडला, याचा शोध घेतला जात आहे. मतदारांची पुन्हा पुन्हा गोळाबेरीज केली जात आहे. या पाडापाडीच्या राजकारणाचे परिणाम ग्रामीण भागात बरेच दिवस धुसफूसत राहतात. त्याचा दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम जाणवतो. म्हणून अलीकडे शासनाकडून ज्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होईल, अशा ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. निवडणूक कोणतीही असली तरी नागरिकांनी ती खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली तरच लोकशाही अधिक खोलवर रुजण्यास मदत होईल.