१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार राजुरा तालुक्यातील सहा शाळा बंद होत असल्याने विद्यार्थ्यांना इतर शाळेत प्रवेश घ्यावा लागत आहे. त्या शाळा अत्यंत दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचण हो ...
बल्लारपूर मतदार संघात शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी व रोजगार विविध विकास कामे केली जात आहेत़ परिसरातील युवकांना सैन्य व पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण मिळावे़ या मतदार संघातील युवकांचे प्रतिनिधीत्व पोलीस भरतीमध्ये ठळकपणे उमटावे, .... ...
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २६ जानेवारीला लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सर्व राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांचा सहभाग असणार आहे. ...
प्रदूषणाच्या समस्येशी आम्ही लढत असताना शहरातील मोक्याच्या जागा अतिक्रमणाच्या घशात न जाता या ठिकाणी पर्यावरणपूरक बाबींना वाव मिळायला हवा. शहरातील मोकळ्या जागा विचारमंथन व शरीर स्वास्थ्याचे केंद्र झाल्या पाहिजे. ...
ब्रह्मपुरी वनविभागातील प्रस्तावित घोडाझरी जंगल हे आता नवे अभयारण्य म्हणून उदयास येणार आहे. राज्यातील हे ५५ वे अभयारण्य ठरणार असून यामुळे इको टुरिझमला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या अभ्यारण्याच्या निर्मितीवर येत्या ३१ जानेवारीला होणाऱ्या ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जमिनी घेतलेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या; अन्यथा गो बॅक व्हा, असा नारा देत बुधवारी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात नऊ गावातील आदिवासी, भूमिहिन शेतकऱ्यांनी उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीवर धडक दिली. मागण्या मान्य न झाल्यास ...
आॅनलाईन लोकमतजिवती : हिमायतनगर गावाजवळ अवैधरित्या रेती साठवणूक केलेल्या ढिगाऱ्याचा फोटो काढण्यासाठी गेलेल्या पत्रकार संतोष पेटे यांना रेती माफियांकडून दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.हिमायतनगर येथील ...
मोबाईल व इंटरनेट वापराबाबत आपण सर्वज्ञ आहोत, असा कितीही दावा असला तरी आपण विविध मोबाईल अॅप्स आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना तिचा गैरवापर होणार नाही, याची खात्री असेल तरच माहिती द्यावी. ...