विविध उद्योग व वाढत्या वाहनांमुळे धूळ आणि प्रदूषित हवा हे चंद्रपूर शहराचे आजचे वास्तव आहे. शहरात सिमेंटचे जंगल झपाट्याने वाढू लागले. तितकेच प्रदूषणही वाढत आहे. शहर विकासाचे नियोजन करताना निसर्गाशी असलेला माणसासोबतचा संबंध कायम दुर्लक्षित केला जात आहे ...
वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सार्ड’ (सोशल अॅक्शन फॉर रूरल डेव्हलपेंट) या संस्थेच्या वतीने मध्य चांदा वनविभागातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा बिटात संस्थेच्या व वनविभागाच्या मदतीने पानवठा तयार करण्यात आला. या पानवठ्यामुळे वन्यप्रा ...
उन्हाळ्याला सुरुवात होताच कुलर, माठ, रेफ्रीजरेटर, टोपी, गॉगल्स, दुपट्टे, सनकोट, सुती कपडे यांचा वापर सुरु होतो. तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत असताना कुलरची जाणीवही तेवढ्याच तीव्रतेने होते. उन्हाळ्याच्या दिवसातील साधने ज्याप्रमाणे आपल्याला सुखद दिल ...
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिल पहिल्याच टप्प्यात मतदान झाले. त्यानंतर रिंगणातील १३ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद करण्यात आले. तब्बल सव्वा महिना मतदारांचा कौल निवडणूक विभागाच्या स्ट्रांग रुममध्ये बंद आहे. आता २३ मे रोजी निकाल आहे. ...
पिण्याचे पाणी, रोजगार हमी योजनेचे काम, घरकुल तसेच अन्य मागण्यांना घेऊन सावलीमध्ये श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात गुरुवारी रखरखत्या उन्हात नगरपंचायतीवर महिलांनी मोर्चा काठला. मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिकांच्या समस्या सुटलेल्या नाही. ...
सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातून लोकांना लुबाडल्या जात आहे. काही व्यक्ती आर्थिक लोभापायी गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहावे. शिवाय इतरांना जागरूक राहण्यास सांगावे. गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांना तत्काळ ...
शहरातील मध्यभागी असलेला मौलाना अबुल कलाम आझाद गार्डन म्हणजे सकाळी व सांयकाळी फिरायला येणाऱ्या शेकडो नागरिकांच्या हक्काचे ‘आॅक्सिजन पॉर्इंट’ ठरले आहे. चार चकरा मारल्या की मन प्रसन्न होते आणि तरतरी येते, अशी कबुली देणाऱ्यांचा चेहरा या गार्डनची महती सां ...
एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात सूर्याने आग ओकणे सुरू केले. सूर्याचा हा प्रकोप मे महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत कायमच आहे. पारा सतत ४५ अंशापार जात आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे गावशि ...