गवर्षी खरीप हंगामात विविध किडींनी आक्रमण केल्याने सोयाबीन, कापूस व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी जहाल औषधांचा वापर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना विषबाधा झाली. ...
मूल येथील एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालया अंतर्गत मूल तालुक्यातील नऊ गावांकरिता अंगणवाडी सेविका व मदतनिस पदभरती राबवण्यात आली. त्यासाठीची निवड यादी प्रकाशित करण्यात आली. मात्र ऐन वेळेवर प्रशासकीय कारण पुढे करुन अंगणवाडी पदभरती रद्द करण्यात आ ...
मूल तालुक्यातील भेजगाव परिसरात मागील अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहे. विद्युत कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने पुरवठा सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे नागरिकांना अंधरात दिवस काढवा लागतो. ...
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू केले आहे. मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, यासाठी मागासवर्ग आयोगाद्वारे समिती नेमून त्या समितीने शिफारस केल्याप्रमाणे मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, हे मान्य ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या जिल्हा परिषदेच्या ८२ आणि आंतर जिल्हा बदलून आलेल्या ६२ अशा एकूण १०४ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...
एन्ट्री करुन गायब झालेल्या पावसाचे शुक्रवारी पुनरागमन झाले. चंद्रपुरात दुपारी ३.३० वाजता दमदार पावसाला सुरूवात झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. विशेष म्हणजे, संपूर्ण जिल्ह्यातच हा पाऊस झाला. त्यामुळे आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्ष ...
भरधाव रेल्वेने रुळावरून चालत असलेल्या शेळ्यांच्या कळपाला चिरडले. यात सुमारे ८० शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बामणी येथील रेल्वे गेटजवळ घडली. ...
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्लास्टिकमुक्तीसाठी पुढाकार म्हणून पालिकेच्या मुख्यालय परिसरात 'रिव्हर्स व्हेंडिंग मशीन' लावण्यात आली आहे. याचे उदघाटन आज शुक्रवारी करण्यात आले. ...
मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राची निर्मिती करण्यात आली. महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते शुक्रवारी या केंद्राचे उद्घाटन झाले. ...