चंद्रपूर शहराची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात पोहचली आहे. या संपूर्ण शहरात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. नळाद्वारे पाणी येत असले तरी खासगी पाण्याचे स्रोत ड्राय झाले आहे. अशावेळी नागरिकांना मनपाच्या टँकरचाच मोठा आधार आहे. मात्र एवढ्या मोठ्या शहराला पाणी द ...
अनुसुचित जाती व इतर पांरपरिक वनवासी वनहक्क कायद्यातंर्गत शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे मिळावे आणि विविध प्रलंबित समस्या तातडीने सोडवावे, या मागणीकरिता उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात जबरानजोतधारक शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
जिल्ह्यात १७ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान वनमहोत्सव साजरा होणार असून कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी यंदा प्रथमच शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालण ...
वेकोलिच्या वणी क्षेत्रातील कोळसा खाणीतून दररोज हजारो टन कोळ्शाची वाहतूक केली जाते. ही वाहतूक करताना कोळशावर ताडपत्री बांधली जात नाही. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असून रस्त्यावरुन चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. ...
जिल्ह्यातील गावागावांत अंगणवाडी सेविका बालकांच्या गळी मराठी उतरविण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत. शासन मात्र या अंगणवाडी सेविकांवर एकामागून एक कामांचा व्याप वाढवून त्यांना त्रस्त करून सोडत आहे. एवढेच नव्हे तर संगणक अज्ञान असलेल्या सेविकांवर आॅनलाईनचे ...
शासनाकडे पाठपुरावा करूनही मागण्यांची पूर्तता होत नसल्याने शिक्षकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विज्युक्टाच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन राज्य शासनाकडे ...
चंद्रपूर - ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध माया वाघिणीच्या बछड्यांची धम्माल मस्ती पर्यटकांनी आपल्या कैमरात कैद केली आहे. उन्हाळाच्या उकाड्यापासून ... ...
किल्ला स्वच्छतेसोबत आता हेरीटेज वॉकला सुध्दा येथील नागरिक प्रतिसाद देत आहेत. रविवारी इको-प्रोद्वारे हेरीटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात माहेश्वरी समाज महिला मंडळ तसेच जिल्हा युवा शिबिरातील प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदव ...
आदिवासी विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित व्हावे, विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला होता. ...
बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील घनदाट जंगलातील भिवकुंड नाला परिसर सुमारे ५० वर्षापूर्वी वाघांच्या वास्तव्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. आता त्याच भिवकुंडावर देशाचे सच्चे वाघ म्हणजेच सैनिक वास्तव्यास राहणार आहेत. ते तेथे संरक्षण विषयक शिक्षण घेऊन देशा ...