कोळसा उत्पादनाकरिता मातीचे मोठे ढिगारे उभे केल्याने गावात पाणी साठून आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता नागरिकांनी खाण बंद पडण्यासाठी आंदोलन सुरू केले. समस्या दूर करण्यासाठी वेकोलि प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले. पण दुर ...
शासन रोजगारातून मनुष्यबळ तसेच युवकांच्या श्रम, कौशल्य, उत्पादन आणि उत्पन्नाची सांगड घालण्याचे अनेक प्रयत्न करत आहे. आत्मनिर्भर व विकासाकडे वाटचाल करण्यासाठी रोजगाराचा प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. पण, महाराष्ट्रातील सरळसेवा भरती प्रक्रियेत वाईट अनुभ ...
जगाला आवश्यक असणाऱ्या सर्व क्षमतांची उपलब्धता ऐतिहासिक चंद्रपूर जिल्ह्याच्या तरुणाईमध्ये आहे. कोळशाच्या खाणींच्या या शहरात जग बदलण्याची क्षमता असणारे कोहिनूर उपलब्ध आहेत. ...
विसर्जनाच्या दिवशी चंद्रपूरकरांनी मोठया संख्येने बाहेर पडत लाडक्या बाप्पाला उत्साहाने निरोप दिला. याप्रसंगी गणेश विसर्जनाच्या मुख्य स्थळांकडे जाणारे रस्ते गदीर्ने फुलून गेले होते. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने ...
सध्या घरोघरी टीव्ही, मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅब इत्यादी वस्तू दैनंदिन कामासाठी वापरल्या जातात. नवीन पिढी तर या सर्व साधनांची पुरस्कर्ती झालेली आहे. घरोघरी किमान दोन-तीन तरी स्मार्टफोन आहेतच. सुरुवातीला कुतुहल म्हणून मुलांच्या हातात दिलेला मोबाईल आता ...
लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून देशपातळीवर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर विरोधी पक्षांकडून संशय व्यक्त केला जात आहे. एवढेच नाही तर निवडणूक आयोगाकडे मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली. मात्र निवडणूक विभागाने कोणत्याही परिस्थितीत मतपत्रिकेद्वा ...
विर्सजनाच्या मिरवणुकीदरम्यान उपद्रवी मंडळी, समाजकंटक आणि गुन्हेगारांनी डोके वर काढू नये, म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वीच प्रतिबंधक कारवाई केली. शहरातील मुख्य मार्ग नियमित वर्दळीसाठी बंद ठेवून अन्य मार्गावरून वाहतूक वळविण्यात येण ...
जिल्ह्यात सावली, मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने धानपिकांची शेती केली जाते. यावर्षी धानपिकाचे क्षेत्र मोठे आहे. शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज काढून रोवणी तसेच कडधान्य पिकांची पेरणी केली. ...