कोळसा खाण बंद झाल्यानंतर येथील कामगारांनी कामगार नेता राजू डोंगे यांच्या नेतृत्वात जेल भरो, भिक मांगो, टॉवरवर चढून विरुगिरी, भद्रावती ते चंद्रपूर पायदळ जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे आणि धरणे देणे या प्रकारची आंदोलने छेडली. ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महिला सबळीकरण हे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी महिला बचत गटांना किमान व्याजदर योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासन सुद्धा यासाठी आग्रही असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही चळवळ महिलांच्या आर्थिक उत्थानाची चळवळ बनवा असे, आवा ...
संविधानातील आरक्षणाच्या तरतुदीनुसार जातीनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात समुदायाचा विकास साधण्यासाठी आर्थिक बजेटनुसार योजना तयार केल्या जातात. सन १९३१ पासून ओबीसींची जनगणना झाली नाही. दर १० वर्षांनी देशात जातीनिहाय जनगणना होते. सन २०११ रोजी जनगणना झाली ह ...
पाहार्णी येथे तलावाच्या मालकीहक्कावरून दोन गटात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडेही हा वाद यापूर्वीच गेला आहे. हा वाद लक्षात घेऊन येथील तहसिलदारांनी दोन्ही गटांना सीमांकन होईपर्यंत तलावावर जाण्यास मनाई केली आहे. सोमवारी तलाव ...
ग्राहकांना आता विमा पॉलिसीचे प्रिमियम भरण्यासह अनेक कामे करण्यासाठी तालुकास्तरावर सुविधा व्हावी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात चिमूरसह सिंदेवाही, गोंडपिपरी व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे एलआयसीच्या सॅटेलाईट ब्रँचला नुकतीच मान्यता दिली आहे. ...
कोळसा उत्पादनाकरिता मातीचे मोठे ढिगारे उभे केल्याने गावात पाणी साठून आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता नागरिकांनी खाण बंद पडण्यासाठी आंदोलन सुरू केले. समस्या दूर करण्यासाठी वेकोलि प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले. पण दुर ...
शासन रोजगारातून मनुष्यबळ तसेच युवकांच्या श्रम, कौशल्य, उत्पादन आणि उत्पन्नाची सांगड घालण्याचे अनेक प्रयत्न करत आहे. आत्मनिर्भर व विकासाकडे वाटचाल करण्यासाठी रोजगाराचा प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. पण, महाराष्ट्रातील सरळसेवा भरती प्रक्रियेत वाईट अनुभ ...