वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान बालके, वृद्ध व रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. रात्री थोडी थंडी व दिवसा उकाडा, त्यातच अधून मधून पावसाच्या सर ...
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेबर २०१९ रोजी प्रसिद्ध झाली होती. ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान नामनिर्देशन पत्र दखल करणे व अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. उमेदवारांनी नामनिर्देश पत्र मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात प्रचाराची ...
वरोरा येथे उपजिल्हा रूग्णालय मंजूर झाल्यापासून अजुनही स्थायी कर्मचारी पदभरतमी भरण्यात आली नाही. अस्थायी कर्मचाऱ्यांचीच संख्या या ठिकाणी अधिक आहे. सद्यस्थितीत ३५ अस्थायी कर्मचारी कार्यरत असले तरी त्यांची सेवा करारानुसार संपली होती. त्यामुळे मुदतवाढ मि ...
ब्रह्मपुरी येथील नागरे हॉस्पिटलला लागून असलेल्या परिसरात माजी नगरसेवकाचे पुत्र साहब लाखानी यांनी स्वत:ची इमारत बांधण्याकरिता ७० फुट लांब ४० फुट रूंद असा २० फुट खोल खड्डा खोदला होता. यासाठी त्यांनी नगरपरिषदेकडून परवानगीच घेतली नव्हती. या खड्ड्याच्या ब ...
गुरांना वन्यप्रान्यांपासुन त्रास होवू नये, गुरे रानात हरवू नयेत, त्यांचे रक्षण व्हावे व कोणतेही संकट वारंवार येवू नये म्हणून गायगोधन व पूजा करून देवाला प्रसन्न करतात. पूजा करताना गायगोदनात कोंबडीचे पिल्लू व अंडी ठेवतात. त्यावर गायी खेळवितात. गायी खेळ ...
ग्रामीण व आदिवासी भागातील शासकीय तसेच अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा, यासाठी शाळेच्या परिसरातच आता भाजीपाला पिकावावा लागणार आहे. ...
रेल्वे प्रवासातही हाच प्रकार दिसून येत आहे. दिवाळी सणानिमित्त चंद्रपूर जिल्हास्थळापासून सर्व तालुक्यांच्या मार्गावर काळ्या-पिवळ्या ट्रॅक्ससह कमांडर, ऑटोरिक्षा धावत आहे वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून भरत असल्यामुळे वाहनचालकाला बसण्याइतपत जा ...
पंधरा दिवसादरम्यान कमी कालावधीत पिकणारे धान व सोयाबीन मळणी करून बहुतेक शेतकरी विक्रीकरिता बाजारात नेतात होता. पण, यंदा पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांन खरीपातील शेतमाल विकताच आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने दिवाळी सणावर निराशेचे सावट ह ...
बँकातील वाढती गर्दी कमी व्हावी, यासाठी बँक व्यवस्थाने एटीएम सुविधा निर्माण केल्या. तसेच सर्व शाखेतील खातेदारांना एटीएमचे वितरण केले. त्यामुळे वेळी-अवेळी रोकड काढणे सोईचे झाले. ऐन वेळी रोकड मिळत असल्याने अनेकजण बँकेतून विड्राल न करता एटीएमच्या भरोशावर ...