उंबरठयावर आलेल्या विधानसभा निवडणुकांचे वेध आता राजकारणी, प्रशासन यंत्रणा आणि राजकीय कार्यकर्त्यांना लागलेले आहेत. जिल्ह्यात पूरस्थितीमुळे एका बाजूला ओला दुष्काळ, तर दुसरीकडे कमी पावसाअभावी दुष्काळ, अशी अवस्था आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून झालेल्य ...
निसगार्चा लहरीपणा, वेळोवेळी पावसाची हुलकावणी, पावसाळ्यात शेवटी पावसाने साथ दिली नाही तर पाण्याअभावी धान पिक धोक्यात येण्याची शक्यता जास्त असते. धान पिकास शेवटपर्यत पाण्याची गरज असते. त्यामुळे ज्या ठिकाणी कृत्रिम पाण्याची सोय नाही, अशा ठिकाणी शेतकरी क ...
ट्रॅक्टरच्या (क्रमांक एमएच ३४ एफ ९३०५) ट्रॅक्टरमालक महेश नारायण रामटेके रा. भिसी हा रेती वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मोकास्थळी जाऊन ट्रॅक्टरला रेतीसह जप्त केले. त्यानंतर सदर ट्रॅक्टर चिमूर येथील तहसील क ...
सिंधूताई यांनी सांगितले की मी केवळ चौथी पास आहे. असे असूनही आतापर्यंत मला ७५० पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपती पुरस्काराने चारदा सन्मानित करण्यात आले आहे. २२ देशात भ्रमण करून आले आहे. मात्र माझ्या संस्थेला अद्यापही अनुदान मिळाले नाही. तीन सरकार बदलले ...
दुसरीकडे उच्चप्रतीचा धानही किडींच्या आक्रमणात सापडला आहे. विविध किडींचे आक्रमण झाले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी महागडे किटकनाशक फवारत आहे. परंतु फवारणी होत नाही तोच पावसाची सर कोसळते. त्यामुळे फवारणीचा कोणताही परिणाम किडींवर होत नसल्याचे शेतकऱ्यांच ...
मनुष्यबळ सुसुत्रीकरण करताना कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन राज्य शासनाने केले दिले होते. परंतु पालन केले नाही. तर दुसरीकडे अभियानात नव्याने भरण्यात येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन जास्त दर्शविण्यात आले. त्याच पदाव ...
अभियानादरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व निवडक कारपोरेशन क्षेत्रातील ४ लाख२२ हजार ६५५ कुटुंबापर्यंत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देणार आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी के ...
नगरसेवकाला सहकार्य करावे अथवा दारूबंदीचे समर्थन करावे, अशी गोची या कारवाईने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. यापूर्वी दीपक जयस्वाल यांच्याविरूद्ध दारू तस्करीचे गुन्हे दाखल असून याचा छडा लावणार असल्याची माहिती उपविभागीय प ...
तीनदा उड्डाणपुल्लाच्या बांधकामाचे बजेटसुध्दा वाढविण्यात आले. तरी उड्डाणपुल पुर्ण झाला नाही. दक्षिणेकडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने रैल्वे फाटक खूप वेळा बंद होत असते. वाहतुकीच्या दृष्टीने राजुरा मार्ग महत्त्वपूर्ण आहे. या मार्गावर आंद्रप्रदेश, तेलंगणा ...
शासनाच्या अटल स्वावलंबन मिशन योजनेंतर्गत समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद व सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील १२२ दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंचलित तीनचाकी सायकलींचे वाटप सोमवारी करण्यात आले. ...