जिल्ह्यासाठी जिल्ह्याच्या नियोजन भवनाचे वेगळेच महत्त्व असते. जिल्ह्याच्या नियोजन विभागाचे जिल्ह्याच्या प्रगतीत अमूल्य असे स्थान असते. खासदार, आमदार यांची कामे असोत अथवा जिल्ह्याच्या एकूणच विभागाच्या बैठकांना जिल्हा प्रशासनात महत्त्व असते. याच अनुषंगा ...
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली. ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, अधिसूचना प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी चौथा शनिवार आणि तिसºया दिवशी रविवारची सुटी व पुन्हा २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी ...
प्रायोगिक तत्त्वावर बल्लारपूर क्षेत्रात बहुतेक कुटुंबाला गॅस वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कुटुंबातील महिलांना स्वच्छ व चांगले इंधन मिळावे हा आहे. ...
निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि मतदारांच्या निवडणुकी संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने १९५० हेल्पलाईन निर्माण केली आहे. त्यामुळे मतदारांना कधीही माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या हेल्पलाईन अंतर्गत राज्यस्तरावर राज्य संपर् ...
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील पवना (चक) बिटातील कोठा (गुंजेवाही) येथील लालाजी गणू मेश्राम (वय ५५) या इसमावर गुरुवारी सकाळी ७.३०च्या दरम्यान हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची घटना घडली. ...
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या निधीतंर्गत दुर्गापूर पोलीस स्टेशन ते सेंट मेरी शाळेपर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरणाचे बांधकाम पूर्ण झाले. बल्लारपूर शहरातील छटपुजा घाट निर्मितीमुळे सौंदर्यीकरण झाले. नागरिकांना सुविधा मिळाल्या. नगर परिषद ते कॉलरी का ...
११ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले बल्लारपुरातील बसस्थानक एखाद्या विमानतळासारखे दिसते. प्रशस्त फलाट, मोठे वाहनतळ, प्रसाधनगृहे, सर्व सोयींनी युक्त चौकशी कक्ष, पाण्याची सुविधा, आकर्षक आसन व्यवस्था, आदींमुळे या बसस्थानकाला पंचतारांकित लूक प्राप्त झाला ...
काँग्रेस आघाडीमध्येही अद्याप उमेदवारीचा सस्पेंस कायम आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने महेश मेंढे यांना मैदानात उतरविले होते. तिकीट दिली होती. यावेळीही मेंढे यांनी चांगलीच कंबर कसली आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असताना लढलो मग यावेळी का नाही, असा त्यांच्या ...
पिण्याच्या पाण्यामध्ये आढळून आलेले दोष नष्ट करुन साथरोगास प्रतिबंध केला जातो. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सुरक्षित राहावे, यासाठी शुध्दीकरण व प्रयोगशाळेत पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. पाणी गुणवत्ता, सनियंत्रण व स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत ...
नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवत दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करीत आहे. रस्ते आणि ग्रामपंचायतीसाठी भरपूर निधी शासनाकडून मिळवून दिला आहे. ५२ हजार कोटींची तरतूद फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी केली आहे, चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी आपण अविरत संघर्ष ...