चंद्रपूर जिल्ह्याला अस्मानी संकटांनी त्रासून सोडले आहे. जिल्ह्यात जवळजवळ सर्वच शेतकरी अवेळी झालेल्या पावसामुळे वैतागले आहे. संपूर्ण पिके डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले आहे. अशातच आता साथीच्या आजारानेही जिल्हावासीयांना नाकीनऊ आणले आहे. मागील दीड महिन्यांपा ...
ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना १०६ किमी लांबीच्या या नॅरोगेज मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण प्रत्येक वेळेस अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. दरम्यान, २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि या मा ...
महाराष्ट्र शासनाने ३१ जानेवारी २०१८ रोजी या आभयारण्यास मान्यता दिली आणि त्यानंतर लगेच अभयारण्याची स्थापना व सीमा निश्चित करण्यात आल्या. हे अभयारण्य नागभीड , तळोधी व चिमूर या तीन वनपरिक्षेत्रातील १५ हजार ३३३. ८८ हेक्टर क्षेत्रात विस्तारण्यात आले आहे. ...
राजुरा तालुक्यात खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी पिकांवर परतीच्या पावसाने घाला घातला. उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली होती. यावर्षी चांगले उत्पादन घेऊन शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडू, अशी आस प्रारंभी शेतकऱ्यांना होती. पैशाची कशीबशी ...
वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावात एका डोळ्याने अंध असलेली तुळसाबाई किसन केदार आपल्या हरीदास व संगिता या दोन दिव्यांग मुला-मुलीसोबत राहत होती. तुळसाबाईला पती नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारी तिच्यावरच होती. घरी शेती नसल्याने व मुले दिव् ...
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकºयांना फार मोठा हादरा बसलेला आहे. कापूस, सोयाबीन, धान या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकºयांना नुकसान भरपा ...
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्हा परिषद सदस्य नेत्यांच्या प्रचारात व्यस्त होते. विशेष म्हणजे, एका विद्यमान पदाधिकाºयांनीही विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र त्यांना यश आले नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेही प्रचारसभेमध्ये व्यस्त होते. ...
यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिला होता. परंतु नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने पिकांना जीवदान मिळाले. शेतात धान डोलू लागले. दिवाळीपूर्वी कमी कालावधीच्या धानाची कापणी करण्यात आली. पुंजणे तयार करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी ला ...