पेशवाईच्या काळात जीर्णोध्दार झालेल्या या बालाजी मंदिराला ३९३ वर्षांचा इतिहास आहे. मंदिराची वास्तू भोसले कालीन आहे. चिमूर येथील घोडा रथ यात्रेला २४८ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. आजही तेवढयाच उत्साहात यात्रेत गावा-गावातील बालाजी भक्त दर्शन घेण्यास ...
मात्र चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून वाहणाºया झरपट नदीचा तर नालाच झाला आहे. इरई नदी थोडीफार स्वच्छ करण्यात आली. मात्र आता उदासीनतेमुळे तीदेखील पुन्हा अस्वच्छ होत आहे. आता महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने झरपट नदी वाचविण्यासाठी व्यापक अभियान राबविण्याची ...
कुणबी समाज मंडळाच्या वतीने स्थानिक चांदा क्लब ग्राउंड येथे सुरु असलेल्या शेतकरी महोत्सव २०२० च्या मुख्य सत्राचे उदघाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी बळीराजा विशेषांक ई-बुकचे प्रकाशन खासदार धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...
एका नागरिकाने चक्क व्हॉट्सअॅप ग्रुपवर आंदोलन सुरु केले आहे. कोणतेही निवेदन द्यायचे नाही, चर्चा करायची नाही केवळ शहरातील डुकरांच्या कळपाचे फोटो काढून ते दरोज मूल शहरातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवायचे, अशा स्वरुपाच्या या आंदोलनाची आता प्रशासन कोणत्या प ...
अंगणवाड्यामध्ये बचत गटांमार्फत आहार पुरवठा करण्यात येतो. मात्र अनेक ठिकाणी अंगणवाड्यांचा आहार पुरवठा करणाऱ्या बचतगट महिलांना अपात्र ठरविण्यात येत असून नवनवीन बचतगटांना आहार पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात येत आहे. त्यामुळे बचतगटांच्या महिलांमध्ये संत ...
यावेळी प्राचार्य भैय्या तुराणकर, यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थाची प्रतिकात्मक होळी करून यापासून दूर राहण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले. ...
पोलिसांनी मारहाण झाल्यानंतर दादारावने विष प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी केवळ दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माझ्या पतीच्या मृतदेहावर गंभीर मारहाण केल्याच्या जखमा होत्या. जिवती पोलीस पोस्टमार्टम रिपोर्ट द्यायला तयार नाही, असाही आरोप सुजा ...
गावागावात महिला बचत गट व लघु उद्योग निर्माण झाल्यास कुटुंबाचा उत्पन्नाचे स्त्रोत तयार होतील. महिलांच्या रोजगारासाठी बचतगटांची भूमिका अधिक महत्वाची असल्याचे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. ...
शेतकऱ्यांच्या शोतील कापूस वेचणी अद्याप झाली नाही. शुक्रवारी रात्रीच्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. या पिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...