ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुळचे मध्य प्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया येथील रहिवासी असलेले हे मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे गेले होते. जेमतेम आठ दहा दिवस काम केले आणि देशात कोरोनाने थैमान घालणे सुरू केले. सरकारने या आजारास आटोक्यात आण ...
लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद करण्यातआले आहे. घराबाहेर निघण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. असे असले तरी काही उताविळ नागरिक विविध कारणे सांगून घराबाहेर पडत आहे. अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांची कुचंबणा झाली. त्यामुळे बाहेरगावी अडकलेले गावात येण्यास ...
सुमारे ५ हजार कर्मचारी असलेले हे मोठे उद्योग लॉकडाऊनमुळे गेले अनेक दिवसांपासून बंद आहे. मात्र कोविड १९ च्या काही अटी कायम ठेवून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी हा उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या कागद उद्योगाच्या उत्पादन प्रक्रियेचा पहिल ...
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिक अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून लॉकडाऊन पाळत आहेत. अशावेळी शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास गावागावांतील नागरिक प्रशासनाचे कान व डो ...
लॉकडाऊनमुळे सर्व मार्ग बंद असल्याने गोंडपिपरी येथील श्रीकृष्ण गोशाळेतील जनावरांचे चाऱ्याअभावी उपासमार होत आहे. शासनाने तात्काळ मदत केली नाही तर नाईलाजास्तव जनावरे जंगलात सोडावी लागणार, असा इशारा व्यवस्थापनाने दिला आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात भिसी उपवनपरिक्षेत्र अंतर्गत टिटवी परिसरात दडवून ठेवलेला १६ लाखांचा अवैध सागवान लाकूड वनाधिकाऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जप्त केला. ...
१२३ वर्षांपूर्वी ब्रिटीश काळातील कायदा साथरोग रोखण्यासाठी सक्षम आहे काय अथवा काही त्रुटी असतील तर त्यावर पर्याय कोणते, यासंदर्भात विधी तज्ज्ञांशी संवाद साधला असता ‘कोरोना’विरोधातील लढ्यासाठी कायदाही सक्षम असावा, असा सूर पुढे आला आहे. ...
दुपारच्या वेळी टाईमपास करण्यासाठी प्रत्येक गल्लीबोळात मुलांचा व तरूणांचा घोळका गप्पा मारत बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे घोळका दिसताच दुचाकीवर अचानक आलेल्या पोलिसांकडून प्रत्येकाला प्रसाद देण्यात येत आहे. घोळका हटविण्यासाठी व रस्त्यावरील गर्दी कमी ...
पंचांगानुसार एप्रिल महिन्यात विवाहासाठी १५, १६, २६ आणि २७ ता तारखा विवाह योग्य आहेत. १५, १६ आणि २७ या तारखेत साधारण मुहूर्त आहे तर २६ रोजी अक्षय तृतीया असल्याने विवाहासाठी सायंकाळचे गोरज मुहूर्त चांगले आहे. त्यामुळे अनेक पालकांनी हे मुहूर्त निवडले हो ...
जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रूग्ण नसला तरी याचा अर्थ जिल्हा धोक्याबाहेर आहे असे नाही. त्यामुळे ३ मे पर्यंत जिल्ह्यातील लॉकडाऊन कायम राहणार असून घराबाहेर निघून १४४ कलमाचे उल्लंघन करू नये. शेतकऱ्यांच्या हितासाठी आता कापूस, तूर, धान, खरेदी व विक्र ...