केंद्र सरकारच्या बियाणे विषयक तिनही कायद्यांमध्ये कंपन्याकडून उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई देण्याची तरतूद नाही. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने केवळ कापसासाठी स्वतंत्र कायदा तयार करून उणीव दूर केली. मात्र, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी वाऱ्यावर आहेत. ...
कोरोनामुळे यावर्षी प्रथमच मार्च महिन्यात शाळांना सुट्या जाहीर झाल्या. त्यानंतर परीक्षा न होताच विद्यार्थ्यांचे निकाल सुद्धा लागले. हे सर्व झाले असताना आता शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनस्तरावर विविध परिपत्रक काढले जात आहे. १५ जूनच्या परिपत्रकानुसार १ ...
तुकूम येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू आणि त्या पाठोपाठ घडलेल्या तीन चार वन्यप्राण्यांच्या हिंसक घटनांनी वन विभाग चांगलेच सतर्क झाले असून वन विभागाने संपूर्ण वनपरिक्षेत्रात गस्त वाढविली आहे. ...
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी व कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ओळखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत एक सर्वेक्षण सुरू आहे. या अंतर्गत कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात व कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत नऊ लाख ४१ हजार २३० जणांची आरोग ...
शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील गजानन नगरी परिसरातील जुन्या इमारती व ले-आऊटच्या आजुबाजूला नागरिकांची घरे आहेत. या मोकळ्या जागेचा गैरफायदा घेऊन अनेक तळीराम मध्यरात्रीपर्यंत मनसोक्त दारू ढोसून धुमाकूळ घालतात. हा प्रकार काही दिवसांपासून वाढतच असल्याचे दि ...
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्ह्यातील महिलांना रोजगार व उपजीविका मिळविण्याच्या हेतूने कार्य करीत आहे. शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी वर्षभर नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू आहेत. लॉकडाऊन काळातही स्वयंरोजग ...
ब्रह्मपुरीत ठाणेदार बाळासाहेब खाडे रुजू होताच दारुविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. ब्रह्मपुरी-आरमोरी राष्ट्रीय महार्गावरुन दारुची वाहतूक होत असल्याची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर रेल्वे फाटकाजवळ नाकाबंदी करुन ...
जमिनीची सुपिकता ही माती परीक्षातून ठरविली जाते. माती परीक्षणावरून प्रयोगशाळेत जमिनीचे विविध भौतिक, रासायनिक, गुणधर्म तपासले जातात. जलधारण क्षमता, आकार घनता, जमिनीचा पोत, ओलाव्याचे प्रमाण तर रासायनिक गुणधर्मात सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, उपलब्ध स्फु ...
राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी दोनदा सोयाबीनची पेरणी करूनही बियाणे उगवले नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्याने सोयाबीन पिकावरच नांगर फिरवल्याची घटना गोवरी येथे घडली. बोगस बियाणे कंपनीविरुद्ध रोष करण्यात येत असून शेत ...
चारचाकी वाहनातून दारुची तस्करी होत असल्याची माहिती शेगाव पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर मोहाडा गावाजवळील टेमुर्डा मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान एमएच ३४ के १९०४ वाहनाची तपासणी केली असता वाहनात २२ पेट्या देशी दारु आढळून आली. ...