तालुक्याचे एकूण लागवड क्षेत्र ४६ हजार ३९४. ९८ हेक्टर आहे. यापैकी २६ हजार २९९. १४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यात धानाचे पीक सर्वाधिक २२ हजार ७८८ हेक्टर,कापूस एक हजार ३२४ हेक्टर, सोयाबीन ६.९० हेक्टर, भाजीपाला ५१.४० हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आ ...
एप्रिल व मे मध्ये रिडींग बंद झाल्याने राज्यातील लघुदाब ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे वीज बिल डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापरामुळे देण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात उन्हाळा असल्याने ग्राहकांचा वीज वापर नेहमीपेक्षा ...
महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करत लालपरी अवितरपणे सेवाभाव बाळगत प्रवाशांसाठी धावत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्पन्नात ८.५० कोटी रूपयांची घट झाली आहे. ...
चिमूर-वरोरा मार्गावरील वाहानगाव आणि बोथली ही दोन गावे असून या दोन्ही महसूल गावांच्या दोन किमी आतमध्ये खुर्सापार गाव आहे. गाव एकाच गल्लीचे आहे. गल्लीच्या एका बाजूची घरे वाहानगावच्या हद्दीत, तर दुसऱ्या बाजूची घरे बोथलीच्या हद्दीत. दोन्ही गावांची मिळून ...
माध्यमिक विद्यालय गोविंदपूर, अरूणभाऊ झाडे विद्यालय नांदेड, प्रशांत विद्यालय किटाळी, सरस्वती विद्यालय कोजबी, मिनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा, समाजसेवा विद्यालय वाढोणा, कृषक विद्यालय कोटगाव, समता विद्यालय पाहार्णी आणि धर्मराज विद्यालय नवेगाव पांडव या त ...
जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळी प्रत्येक गरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शिवभोजनथाळी नागरिकांच्या पसंतीस आणण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यामध्य ...
शहरातील बाबूपेठ परिसरातून रेल्वेलाईन जाते. या मार्गावरून देशातील अनेक शहरात शेकडो रेल्वे जातात. उड्डाणपूल नसल्याने रेल्वे फाटकावर वाट पाहत थांबावे लागते. या रेल्वे मार्गावरून दर अर्ध्यातासाने एक रेल्वे जाते. त्यामुळे येथील फाटक नेहमीच बंद असते. त्याम ...
चिमूर तालुक्यातील खुर्सापार सुमारे दोनशे ते अडीचसे लोकवस्तीचे एकाच गल्लीचे गाव आहे. वाहानगाव व बोथली या दोन ग्रामपंचायतींमधून खुर्सापार गावचा कारभार चालतो. गावच्या विकासात ही बाब फायद्याची कमी आणि अडचणीची अधिक ठरते आहे. ...
राजगृह आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचे हे एक महत्त्वाचे स्मारक आहे. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येतात. मात्र या निवास्थानाची तोडफोड केल्यान बौद्ध बांधवाच्या भावना दुखावल्याने जिल्ह्याभरात आंबेडकर अनुयायी, सामाजिक संस्था व राजकीय पक्षातर्फे ...
चिमूर क्रांतीभूमीला जिल्हा घोषित करण्याची मागणी ३५ वर्षांपासून दुर्लक्षित होती. आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी १६ आॅगस्ट २०१७ रोजी शहिद स्मृती दिन सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी का ...