ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
खादी ग्रामोद्योग विकासाचे धोरण गांधी विचारांना छेद देऊ नये. कापड उद्योगाच्या स्पर्धेत टिकण्याचे सामर्थ्य खादीत आहे. कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेला ताकद द्यावे. गांधीप्रणीत खादीचा प्रचार-प्रसार करावा, खादी संस्थांना प्रोत्साहन दिल्यास रोजगाराची साधने वाढ ...
मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. प्रादूर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीला लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर हळूहळू शिथिलता देण्यात आली. मात्र यानंतर रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वप्रथम २ मे ला पहिल्या रुग्णांची नोंद झाली. ...
सात महिने वाहतूक बंद असल्याने कर्मचाºयांना टप्पाटप्यात वेतन देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. थकीत असलेले वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले. मात्र आता जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांचे वेतन अद्यापही झालेले नाही. दोन दिवसांनंतर ...
वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत येत असलेल्या लोंढोली बीटातील कक्ष क्रमांक १५३४ मध्ये जंगल परिसरात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
पूर्ण महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत गावागावात कोरोना रोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक प्रत्येक घरी जात आहे. भद्रावती तालुक्यातील मानोरा या गावी कोरोना लक्षणाची माहिती घेण्यासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका गा ...
घटनेच्या दिवशी रुद्रापूर येथील समीर भोयर यांच्या शेतात दोन किलो वजनाचे मशरुम उगवले होते. शेतीलगत हा भाग असल्याने शेतात विविध जातीच्या फळभाज्या लावल्या जातात. त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात केला जातो. जनता कर्फ्यु असल्याने फळ, भाज्या यांची दुकाने बंद आहे ...
शहरातील जुना रेल्वे स्टेशन परिसरातील एका महिलेचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कुटुंबासह इतर संपर्कात आलेल्या आठ व्यक्तींचे गुरूवारी स्वॅब घेण्यात आले. तपासणी अहवाल येण्यापूर्वीच स्थानिक प्रशासनाने शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्या ...
जुलै, ऑगस्टमध्ये चाचण्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे रूग्णांची संख्याही वाढली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने तपासणी, निदान व लवकर उपचार या त्रिसुत्रीचा प्रभावी वापर केल्याने रूग्णवाढीचा आलेख केवळ या आठवड्यात तरी खाली येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १८ ...
शेतकरी नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटाला तोंड देत असतात. यंदा शेतकºयांनी बँकेतर्फे कर्ज काढून कापूसाची लागवड केली. यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पीक चांगलेच बहरले. पिकांना फुलपाती व कळधारणा झाली. एका कपाशीच्या झाडाला १० ते २० पर्यंत बोंडे ला ...
या हंगामातही सीसीआय व पणन महासंघाने कापूस खरेदीची तयारी सुरू केली. ग्रेडरची कमतरता असल्याने या हंगामात ३० केंद्र तसेच ६० ते६५ जिनिंगच्या माध्यमातून कापूस खरेदी होवू शकते. ...