शहरं
Join us  
Trending Stories
1
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
SA vs BAN : WHAT A MATCH! माफक लक्ष्य पण संघर्ष मोठा; गोलंदाजांची कमाल, अखेर बांगलादेश चीतपट
3
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
4
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
5
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
6
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
7
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
8
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
9
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
10
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
11
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
12
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
13
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
14
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
15
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
16
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
17
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
18
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
19
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
20
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त

बुलडाणा जिल्ह्यातील २२३ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2017 9:49 PM

जिल्ह्यातील एकूूण ८६८ ग्रामपंचायतींपैकी २२३ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत.

ब्रह्मनंद जाधवबुलडाणा, दि. २७- जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शौचालय बांधकाम करण्यात येत असून, जिल्ह्यातील एकूूण ८६८ ग्रामपंचायतींपैकी २२३ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. बुलडाणा जिल्हा १00 टक्के हगणदरीमुक्त करण्यासाठी मार्च २0१८ पर्यंत मुदत आहे. हगणदरीमुक्तीचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेंतर्गत ग्रामीण भागात शौचालयाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतींपैकी पहिल्या टप्प्यात ३00 ग्रामपंचायती हगणदरीमुक्तीसाठी हाती घेण्यात आल्या आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे २0१५-१६ मध्ये ४६ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त करण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील ३00 ग्रामपंचायतींचा उद्दिष्ट्यापैकी २२३ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्यात. आता या योजनेचे पूर्ण उद्दिष्ट गाठण्यासाठी केवळ एक वर्षाचा कालावधी उरला असून, या काळात जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी ६४५ ग्रामपंचायतींचे लक्ष्य राहणार आहे. वर्षभरात १७७ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २0१५-१६ या वर्षामध्ये ८६८ ग्रामपंचायतींपैकी केवळ ४६ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या होत्या; मात्र मार्च २0१८ पर्यंत १00 टक्के जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याने २0१६-१७ या वर्षात १७७ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत.