औषधोपचारात आणि रुग्णसेवेत अव्वल असणारे लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयाला सुविधांअभावी अद्यापही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला नाही. एक्सरे, सोनोग्राफी मशीन बंद असून शीतगृहाअभावी लघु रक्तपेढीही निकामी ठरत आहे. ...
खासगीकरणाच्या विरोधात आयुध निर्माणीचे कर्मचारी आंदोलनात उतरले असून देशव्यापी संपात येथील जवाहरनगर आयुध निर्माणीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी ९५ टक्के कामगार संपावर गेल्याने काम पूर्णत: ठप्प झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोल ...
भर पावसाळ्यात मोहाडी तालुक्यातील करडी येथील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुरूस्तीच्या कामात जुनेच पाईपलाईन वापरण्यात आल्याने पाईपला गळती लागली आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्याची ओरड झाल्यानंतर चक्क पाणीपुरवठाच बंद करण्यात आला. ...
झाडीबोली साहित्य चळवळीचे प्रणेते डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आचार्य ना.गो. थुटे होते. ...
बावनथडी नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात केवळ दोन पंपगृहाने जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाअभावी पंपगृह बंद करण्याची वेळ येणार आहे. ...
तुमसर तालुक्यातील चिचोली येथील सरपंच अनिता नेवारे यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी पहिल्यांदा घरटॅक्स देणारे सामान्य नागरिक देवीचंद राठोड यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले. ...
कोसरा येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू देवराम शेंडे (५५) याने स्वत:च्या शेतात आत्महत्या केली. या घटनेला चार दिवस होऊन गेले, पण शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रशासनाचा कर्मचारी, अथवा अधिकारी अशा कोणीही भेटण्यास आला नाही. याबद्दल प्रशासनाबद्दल संत ...
मागील पाच वर्षात भाजप - सेनेच्या सरकारने काहीच कामे केली नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेत जनतेला काहीच लाभ झाला नसून लोकसभा निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर काहीच परिणाम होणार नाही. ...
रेतीघाट लिलाव नसलेल्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरीने उचल सर्रास सुरु आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेती तस्करांच्या मुसक्या आवरण्याकरिता मोक्का कायदा लावण्याचे आ ...
लोकमत न्यूज नेटवर्क कोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात अतिवृष्टीमुळे धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे धानपीक सडले, तर ... ...