देशाचे अतोनात आर्थिक नुकसान तर झाले आहेच सोबतच शिक्षणाचा ही बट्ट्याबोळ झाला आहे. त्यातल्या त्यात ऑनलाइन शिक्षण गावकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे खेडेगावातील मुले शिक्षणाअभावी भरकटल्या जाऊ नये, म्हणून फिजीकल डिस्टनसिंगचे पालनही व्हावे, यासाठी दावेझर ...
शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या भागात डांबरीकरणाच्या रस्त्यांचे बांधकाम केले असले तरी पावसाळ्याच्या दिवसात ट्रॅक्टरने शेतातून येणाºया चिखलमाती मुळे संबंधित रस्ते अवघ्या वर्षभरातच खड्डेमय होत असल्याची वास्तविकता आहे. याचा सर्वाधिक फटका गाव पर ...
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून चार जुलै ते सात जुलै दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यात कृषी विभागाने भरारी पथकांद्वारे कारवाईची मोहीम राबवली. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, मिलींद लाड यांच्या मार्गदर्शनात ही मोह ...
धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील शेतशिवारात थोड्याफार प्रमाणात पोहोचल्याने येत्या काही दिवसात शेतात रोवणी योग्य पाणी साठवून खरिपातील धानपीक रोवणी ला येण्याची चिन्हे दिसत आहेत. धान उत्पादनात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील ...
गावातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावातील आजी, माजी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षकांनी शाळेचा कायापालट केला आहे. दीड वर्षापुर्वी रूजू झालेले मुख्याध्यापक केशर मासूरकर यांनी आपल्या सहकारी शिक्षक अविनाश ...
तामसवाडी घाट रेती तस्करांकरिता मोकळे सोडल्याचे चित्र येथे आहे. २४ तासात ४० ते ५० ट्रक रेती येथून काढली जात आहे. लॉकडाऊनचे कामात व्यस्त असल्याचे प्रशासन सांगते. परंतु रेतीची लूट सर्रास सुरु असताना अधिकाऱ्यांनी येथे मौन धारण केले आहे. बावनथडी व वैनगंगा ...
भंडारा शहर तसे शांत शहर म्हणून ओळखले जाते. परंतु अलिकडे घडलेल्या काही घटनांनी शांतता भंग होऊ पाहत आहे. पोलीस अशा गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून आहेत. असाच शुक्रवारी एका व्यक्तीने बैलबाजारालगत एका खड्ड्यात मृतदेह पुरल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक नील ...
लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील वाईल्ड हार्ट फाऊंडेशन तथा निसर्गमित्र ग्रूपच्या सर्पमित्रांना चकारा येथे ९ जुलै रोजी एक अतिजहाल विषारी साप निघाल्याची माहिती मिळाली. समीत हेमणे, संदीप शेंडे, रोशन नैताम यांच्यासह काही सर्पमित्र चकारा येथे पोहचले. साप प ...
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपूल भरावात राख घातली गेली. मागील तीन वर्षापासून पावसाळ्यात भरावातील राख वाहून जात आहे. त्यामुळे पूलावर मोठे खड्डे पडले होते. पूलात पोकळी निर्माण झाल्याची ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जनजागृती करूनही तसूभरही फरक दिसत नाही. येथे तर क्वारंटाईन सेंटरचीच पिकदानी करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक असो, सफाई कामगार असो की येथे क्वारंटाईन असणारे व्यक्ती खोलीच्या खिडकीतूनच पिंक मारतात. बहुतांश खर्रा शौकीन कोण कोणाला ट ...