तालुक्यातील शहापूर येथील बाबा ताज मेहंदी कृषी केंद्र व पहेला येथील सहकार कृषी केंद्रावर भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले व तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने यांनी ही कारवाई केली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार व उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध व ...
पंचायत समिती माजी सदस्य पुष्पा भुरे यांचा खानावळीचा व्यवसाय आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अडीच महिन्यांपासून खानावळ बंद आहे. दुकाने बंद असल्याने आवक बंद झाली. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. अंगावर बँकेचे कर्ज, दुकानाचा वाढलेला खर्च अशा अनेक समस्या उभ्या ठाक ...
शेतकऱ्यांनी तक्रार केली असता त्यांनाच अरेरावी केली जात आहे. त्यामुळे पारडी परिसरातील शेतकरी गत अनेक दिवसांपासून त्रस्त झाले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकरणाविरोधात लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली आहे. पंधरा दिवसांपूर्व ...
खाजगी जिनींग मालकाद्वारे हमी भावाला खुलेआम मुठमाती देवून चार हजार १०० ते चार हजार ३०० रुपयांनी कापूस खरेदी केला जातो आहे. (नाबार्ड) महाराष्ट्र शासनाद्वारे जे खरेदी केंद्र सुरू केले आहे, ते अत्यंत कमी आहे. खरेदी केंद्राची संख्या वाढवून शेतकऱ्यांना हमी ...
अभयारण्यात काम करण्यासाठी वनविभागाचे नियमित कर्मचारी आहेत त्यांना वेतन दिले जाते. पण पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असलेल्यामध्ये जिप्सीचे मालक व चालक, गाईड व अन्य मदतगार असे शेकडो व्यक्ती गेल्या तीन महिन्यांपासून बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या हाताला काम ...
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील पालांदूर मऱ्हेगाव, वाकल, लोहारा, पाथरी आदी चुलबंद खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे मळे, बाग सजलेल्या आहेत. दररोज हजारो किलो भाजीपाला तोडला जातो. मात्र विक्रीसाठी आठवडी बाजार स्थानिक परिसरात बंद असल्याने भाजीपा ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गत ७० दिवसांपासून रेल्वे प्रवासी वाहतूक बंद होती. दरम्यान काही श्रमीक रेल्वेगाड्या सुरु झाल्या. परंतु त्यांना ठराविक थांबे असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या इच्छूक प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊ ...
राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तब्बल महिनाभर जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र २७ एप्रिल रोजी गराडा येथील एका ४५ वर्षीय महिलेचा नमूना पॉझिटिव्ह आला आणि भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या ...
आता लॉकडाऊनने सर्व ठप्प आहे. परंतु लोकांच्या गरजा भागविण्यासाठी महामार्गावरून ट्रक धावत आहे. अन्नधान्य, भाजीपाला, फळे, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अविरतपण होत आहे. अनेक दिवस घराच्या बाहेर राहून सामानाची पोहच दूरवर अंतरावर करणारे ट्रकचालक खरोख ...
तलावात बुडत असलेल्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीसह भाच्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साकोली येथील नवतलावात मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. ...