विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना वेबपोर्टलवर आधार कार्ड, बँक खाते, जमीन क्षेत्र, पीक पेरा केला असल्याचे स्वयंघोषणा पत्र अपलोड केल्यानंतरच अर्ज व्हेरीफाय होतो. त्यानंतरच विमाचा हप्ता जमा केला जातो. विमा प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया पारदर् ...
भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखांवर आहे. लॉकडाऊन शिथिल होताच हळूहळू परवानगीने दुकाने उघडायलाही सुरूवात झाली. मात्र परवानगी देताना जिल्हा प्रशासनाने अटी व शर्तीला प्राधान्य द्यावे, असे बजावून सांगितले. कुठल्याही दुकानातील सामान रस्त्यावर येणार नाही, फ ...
ग्रामपंचायतीमार्फत अशोकनगरात नालीचे बांधकाम एक महिन्याअगोदर सुरू करण्यात आले. त्यातही अनेक उणिवा दिसून आल्या. याप्रकरणी सरपंच यांनी स्वत: तक्रार असलेल्या जागेबाबत मुरूम घालण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन अजुनही पूर्ण झाले नाही. ज्याठिकाणी बांधका ...
तुमसर तालुक्यातील कोष्टी, बोरी, नवरगाव आणि उमरवाडा शिवारात शेतीला बावनथडी प्रकल्पाचे पाण्याचे सिंचित करण्यात येत आहे. हा शेत शिवार टेलवरील गावांचा असल्याने नहराचे पाणी जलद गतीने शेतशिवारात पोेहचत नाही. यामुळे पाणी वितरणात शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी ...
शेतकऱ्यांना चिखलातूनच आपल्या शेतात ये-जा करावी लागत आहे. रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याची मातीकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पण रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर मुरुमाचा वापर न केल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन प्रवास करतान ...
जादूटोण्याच्या संशयावरून तालुक्यातील राजापूर येथे चौघांची नग्न धिंड काढून पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याच्या प्रयत्न करणाऱ्या १७ पुरूष आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी तर सात महिला आरोपींची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ...
जिल्हा प्रशासनाला माहिती नंतर तर तस्करांना धाड मारणार याची कुणकुण आधी लागते. त्यामुळेच सर्व ऑलबेल असल्याचे दिसून येते. कारवाई झाली तरी दंड आकारुन सोडले जाते. काही ठिकाणी तर रेती तस्करांनी शक्कल लढविली. वाहतूक रेतीची असताना साहित्य मात्र धानाचा कोंढा ...
तलावामध्ये मुबलक पाणी असते, परंतु शेतकºयांना शेतीसाठी पाणी पोहचत नाही. ही खरी शोकांतिका आहे. शासनातर्फे तलावाचे लिलाव मासेपालनकरीता दिले जात आहे. शासनाला यामाध्यमातून मोठा महसूल मिळतो. तरीही तलांवांच्या जिल्ह्यात शासन कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक् ...
ग्रामपंचायतने झोपडपट्टीतील नागरिकांची अवस्था पाहून त्यांना नळ योजना, बोअरवेल, विद्युत पुरवठा त्यांच्या नागरी सुविधा पुर्ण केल्या. घरटॅक्स व ग्रामपंचायतीमधील दस्तऐवज बंद केल्याने त्यांना शासनाच्या योजनांना मुकावे लागत आहे. त्यांना अनेकदा झोपडपट्टी खाल ...
घरच्यांना तिला बाहेरची बाधा झाल्याचा संशय आला आणि तेथून सुरु झाला अंधश्रद्धेचा खेळ. एका मांत्रिकाकडे नेण्यातही आले. दरम्यान गुरुपौर्णिमेच्यादिवशी अर्थात अखाडीला सदर महिलेच्या अंगात आले आणि ती गावातील कुंदन गौपालेच्या घरी पोहोचली. तेथे जाऊन ती बेशुद्ध ...