जिल्हा आरोग्य यंत्रणेकडूनही वाढती रुग्णसंख्या पाहता अधिक जबाबदारी घेतली जात आहे. स्थिती नियंत्रणात असली तरी वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेत भर घातली आहे. भंडारा शहरातही गत आठवड्याभरात रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा शहरात शनिवार ...
महामार्गावरून ये जा करताना अनेक किरकोळ अपघात दररोज घडतात. संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तरी कुणीही लक्ष न दिल्याने १६ आॅगस्टला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत नेरलात आंदोलन केले. ...
विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचा विकासात्मक कार्यावर परिणाम जाणवेल, असा अंदाज राष्टÑवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत औपचारीक बैठकींनंतर पत्रकारांशी त्यांनी ...
१४ ऑगस्ट रोजी भंडारा पोलीस ठाणे अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नेहरु वॉर्ड मेंढा येथे राहणाऱ्या कैलास उर्फ टपोरी सुखदेव मुटकूरे याची तपासणी करण्याकरिता पोलीस पथक पोहोचले. पोलिसांना पाहून तो पळू लागल्याने त्यावर संशय बळावला. त्याला पकडून विचारप ...
ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे बहुतांश नागरिक शहरात रोजगार निमित्त गेले आहे. काही नागरिक २० ते २५ वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत. तर अनेक नागरिक कायमस्वरूपी वास्तव्य करीत आहे. यामुळे गावाकडे परतण्याची त्याची मात्र मानसिकता दिसून येत नाही. गावात अस ...
सातपुडा पर्वत रांगा व त्यातील तुमसर, नाकाडोंगरी, लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील जंगल सध्या हिरवेगाव झाले आहे. चांदपूर येथील हनुमान मंदिर टेकडीवर वसले आहे. शनिवारी येथे मोठी गर्दी पाहावयास मिळत होती. जवळच चांदपूरचा तलाव निसर्गप्रेमीकरीता आकर्षनाचा मुख्य के ...
शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, खतासाठी कृषी सेवा केंद्र शेतकºयांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. घरकुल, रस्ते, खते, बियाणे, पाणी ...
तुमसर तालुक्यात जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात पुरेशी वाढ झाली नाही. मात्र गत पाच दिवसांपासून पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात १८ टक्क्याने वाढ झाली आहे. सध्या या प्रकल्पात ५३ टक्के पाणी आहे. ८ जुलै रोजी ३०.६ टक्के पाणीसा ...
पुर्वी पोस्ट आणि सर्वसामान्यांच भावनिक नाते जुळले होते. सुख, दु:खाचे संदेश घेवून पोस्टमन दारात यायचा. पोस्टमनची अनेक जण आतुरतेने वाट पाहायची. परंतु बदलत्या काळात इंटरनेट आणि मोबाईलने पोस्टाचे महत्व तसे कमी झाले. मात्र डाक विभागानेही आधुनिक काळाशी जुळ ...