शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षेचे शुल्क मर्यादित करा

By admin | Updated: February 11, 2016 01:10 IST

राज्यात होऊ घातलेल्या एका स्पर्धा परीक्षेचा फार्म भरण्यापासून तर परीक्षा होईस्तव हजार रूपयांचा भुर्दंड तरूण बेरोजगार परीक्षार्थ्यांना सोसावा लागतो.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : तरूण सुशिक्षित बेरोजगार कृती समितीची मागणीतुमसर : राज्यात होऊ घातलेल्या एका स्पर्धा परीक्षेचा फार्म भरण्यापासून तर परीक्षा होईस्तव हजार रूपयांचा भुर्दंड तरूण बेरोजगार परीक्षार्थ्यांना सोसावा लागतो. परिणामी पैशाअभावी अनेक होतकरू बेरोजगार फार्म भरत नाही. त्यांच्यावर बेरोजगारीची टांगती तलवार अजुनही आहे. त्यामुळे शासनाने स्पर्धा परीक्षेचे शुल्क ५० ते १०० रूपयापर्यंत मर्यादित ठेवावे, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना तरूण बेरोजगार कृती समितीने दिला. राज्यात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा या नौकरी मिळविण्याचे सर्वाेत्तम मार्ग ठरले आहे. यामुळे अनेकांच्या जिवनातील अंधकार दूर होवून प्रकाश निर्माण झाला असला तरी आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरूणांना स्पर्धा परीक्षेचे फार्म भरताना दमछाक होत आहे. मागील दोन तीन वर्षात तीन वर्षात स्पर्धा परिक्षाच्या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. कारण परीक्षा शुल्कांत ३००, ५००, ७०० रूपयापर्यंत वाढ झाली आहे. फार्म भरणे, डिमांड ड्राप्ट काढणे परीक्षेला जाणे येणे या सर्वांचा खर्च पकडून एका परीक्षेला हजार रूपयांच्यावर खर्च होतो. एकदाच परीक्षा होतकरू तरूण बेरोजगारांना फार्म भरत्यावेळी घाम फुटतो व अनेकदा फार्मही भरल्या जात नसल्याने त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासर्व बाबीचा शासना विचार करून परीक्षेचे शुल्क फक्त ५० ते १०० रूपयापर्यंत मर्यादित ठेवावे याकरिता कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्य सचिवांना निवेदन देवून शासनाचे लक्ष वेधले. यावेळी कृती समितीचे अमित मेश्राम, धमेंद्र रहांगडाले, ओमप्रकाश दुबे, रोशन बडवाईक, कोविद शुक्ला, अश्विन देशमुख यांच्यासह कृती समितीचे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)