शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द धरण भूमिपूजनस्थळाची दुर्दशा

By admin | Updated: April 29, 2015 00:39 IST

२७ वर्षापूर्वी मागासलेल्या पुर्व विदर्भाला सुजलाम सुफलाम करण्याकरिता गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर गोसीखुर्द धरण तयार...

पवनी : २७ वर्षापूर्वी मागासलेल्या पुर्व विदर्भाला सुजलाम सुफलाम करण्याकरिता गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर गोसीखुर्द धरण तयार करण्याकरिता माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हस्ते लाखो जनतेच्या उपस्थित भूमिपूजन करण्यात आले. पण, या भूमिपूजन स्थळाची पुर्णत: दुर्दशा झाली आहे. धरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे या भूमिपूजन स्थळाची उपेक्षा होत आहे.
हरीतक्रांती आणण्याची क्षमता असणाऱ्या गोसीखुर्द धरणाचे भुमिपूजन २२ एप्रिल १९८८ ला करण्यात आले. या धरणाच्या कामावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे धरण अनेक कंत्राटदारांसाठी एक प्रकारे लॉटरीच ठरली आहे. या धरणाच्या राजीव गांधी टेकडीवरील भूमिपूजन स्थळाची पुर्णत: दुर्दशा झाली आहे.
या भूमिपूजन स्थळाच्या कोनशिलेवर लावलेल्या टाईल्स निघून खाली पडलेल्या आहेत.
कोनशिलेवरील लिहिण्यात आलेली नावे पुर्णत: मिटलेले आहेत. त्यामुळे दररोज येणाऱ्या शेकडो पर्यटकांना धरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे नावे किंवा धरणाच्या विस्ताराची माहिती होऊ शकत नाही.
कोनशिलेवरील माहिती प्राप्त झाल्यास पर्यटकांना ती विद्यार्जनात काही येऊ शकते. इतके दिवस होवून या भूमिपूजन स्थळाची दुर्दशा झाली असतानाही धरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)