शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

१० गावे दृष्काळाच्या छायेत

By admin | Updated: October 3, 2014 01:11 IST

महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अंतीम सिमेवर्ती बावनथडी प्रकल्पालगत १० गावात सिंचन सुविधे अभावी भात पीके धोक्यात आली असून...

रामचंद्र करमकर आलेसूरमहाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अंतीम सिमेवर्ती बावनथडी प्रकल्पालगत रोंघा, मंगरली, लव्हादा, लेंडेझरी, खापाखुर्द, सितेकसा, आलेसुर, मांडवी (रिठी), विटपूर व पांगडी इत्यादी १० गावात सिंचन सुविधे अभावी भात पीके धोक्यात आली असून दृष्काळाच्या छायेत विलीन होऊन बळीराजा गंभीर समस्येत अडकला आहे.महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील बहुप्रतिक्षीत आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प पुर्णत्वास आला आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना १७ हजार ५३७ हेक्टर आर. जमीन ओलीताखाली येणार अशी शासनाने ग्वाही दिली होती. त्यामुळे परिसरातील प्रत्येक शेतकरी हरितक्रांतीचे दिव्यस्वप्न उराशी बाळगून जोमाने कृषी क्षेत्रातील कार्यात गुंतले व पदराशी बांधलेली अडक्याची गाठ पूर्णपणे उळकली.खते व औषधी करीता अंगणात असणारे गुरांचे खुंट रिकामे करीत मोठ्या प्रमाणात गरजेसाठी बेभाव गुरांची विक्री केली. जिल्हात मागील वर्षापेक्षा सरासरी पाऊस कमी व लहरी प्रमाणात आला.दीड ते दोन महिने पाऊस विलंबनात आला तरीही सिंचन सुविधा मिळणार या आशेने शेतकऱ्यांनी काळ्या मातीत सर्वस्व अर्पण केले. भात पिके गर्भाअवस्थेत येईपर्यंत आजतागायत शासनाने कुठल्याही गावात मुख्य कॅनल वरून मायनर स्थापीत न करता सिंचन विकाशाच्या हालचाली बंद केल्या. एकीकडे पाऊ स कमी आणि तापमान वाढल्याने जमिन कडक झाली असून जमिनीला भेगा पडत आहेत. परिसरातील पिके ही ११० ते १४५ दिवसाच्या हलक्या दर्जाची भातपिके आहेत व आता ही वेळ परिपक्वतेची आहे. बावनथडी प्रकल्पालगत असलेल्या या गावाअतर्गंत वनमार्गातून मुख्य कॅनल तुंडूब वाहून जात आहे. परिणामी शेतकरी वर्ग ‘‘समुद्रात राहून घसा कोरडा ’’ असी धांद त्याना मारक ठरीत आहे. ऐरवी या दहा गावातील किमान ३ हजार २४० हे.आर. जमीन सिंचन सुविधेपासून वंचित राहणार काय? असा पेंच निर्माण झाला आहे.नुकताच महसूल वर्गातील कर्मचाऱ्यांनी भात पिकाची पाहणी करून गावनिहाय २० बाय २० चे रेनडन प्लॉट तयार केले. त्यामध्ये परिसरातील तलाठी वर्ग यांनी दिलेल्या अहवालानुसार ४० पैशापेक्षा कमी आनेवारी दर्शविण्यात येईल असे संकेत व्यक्त करण्यात येत आहे. शासनाअर्तंगत सुधारित हंगामी पैसेवारी दरवर्षी १५ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाते. शासन टंचाई परिस्थिती जाहिर करणार काय? याकडे १० गावातील जनतेचे लक्ष लागले आहे.