मुंबईमध्ये रोजगारासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. त्यामध्ये सर्वाधिक संख्या उत्तर भारतातून येणाऱ्या नागरिकांची असते. ...
कबुतरखाना हे एक ठिकाण नसून जैन समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक असल्याचा दावा आहे. ...
केंद्रीय जल आयोगाने इशारा दिला आहे की, ग्लेशियर लेकची संख्या, क्षेत्रफळ वाढल्याने त्यांच्यापासून येणाऱ्या पुराचा धोकाही वाढतो. ...
भाजपच्या मित्र पक्षातील अनेक आमदार खुलेआम बोगस मतदार आहेत, हे स्वतः सांगत आहेत. ...
हा तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याची माहिती कळू शकलेली नाही. ...
चीन व भारत हे रशियाचे सर्वांत मोठे तेल आयातदार देश आहेत. ...
युरोपियन संघही निर्बंध लादणार, गेल्या आठवड्यात ब्रिटनने याच दोन कंपन्यांवर निर्बंध घातले होते. ...
संरक्षण खात्याने युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने शस्त्रास्त्र व लष्करी हार्डवेअर खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खरेदीबाबतचा हा दुसरा मोठा निर्णय आहे. ...