शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात १५७ गावात पाणीटंचाई

By admin | Updated: July 7, 2014 00:49 IST

राज्यातील ३४२१ गावांमध्ये ४३३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अकोला : जुलै महिन्याच्या पहिला आठवडा संपत आला असला तरी पाऊस आला नसल्यामुळे राज्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील विविध विभागांच्या तुलनेत मराठवाड्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती असून, राज्यातील ३४२१ गावांमध्ये ४३३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाला असला तरी जल साठवणुकीचे नसलेले नियोजन व पाण्याचा अर्मयाद वापर, यामुळे यावर्षी पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यावर्षी पावसाला उशीर झाल्यामुळे पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. राज्यातील ३४२१ गावांमध्ये तसेच ९२0२ वाड्यांमध्ये सध्या ४३३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद विभागात सर्वाधिक १५६२ गावांमध्ये १९५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर विभागात सर्वात कमी ३४ गावांमध्ये २७ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी विदर्भात जोरदार पाऊस झाला होता. मात्र, मराठवाड्यात चांगला पाऊस झाला नाही तर गतवर्षीच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. यावर्षी अर्धा पावसाळा संपत आला तरी पावसाचा थेंबही पडला नसल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढली आहे. मराठवाड्यापाठोपाठ पुणे विभागातही पाणीटंचाईचे संकट जाणवत आहे. या विभागात १0१६ गावांमध्ये १३९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात ६५२ गावांमध्ये ७६७ टँकर, अमरावती विभागात १५७ गावांमध्ये १९३ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.