भोपाळहून हैद्राबादकडे बकऱ्या व मेंढ्या घेऊन जाणाऱ्या एमपी ०४ जीबी १४८३ या ट्रकमध्ये २३० शेळ्यांची दाटीवाटीने वाहतूक केली जात होती. गाडेगावनजीकच्या वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यावेळी ट्रकमध्ये चालकासह पाच ...
शहरात विनापरवाना खाणावळींचे पेव फुटले आहे. खाणावळ चालविणाऱ्या व्यावसायिकांद्वारे शिळे, उष्टे अन्न उघड्यावर टाकण्याचा प्रकार सातत्याने होत असल्याने स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब भुयार प्रचंड संतापले. पंचवटी ते विमवि परिसरात दुर्गंधीसह नागरिकांच्या आ ...
आंधळ्या प्रेमातून एका विवाहित व्यक्तीने चक्क शेजारी राहणाऱ्या विवाहितेलाच पळवून नेले. दोन्ही कुटुंबांपुढे प्रश्न उपस्थित करणाऱ्या या ‘लव्ह स्टोरी’चा पुढचा अंक सोमवारी पाहायला मिळाला. विवाहित प्रियकर व पे्रयसी महिला मुलांना भेटण्याच्या ओढीने सोमवारी श ...
प्राथमिक आरोग्य केंद्र गावापासून काही अंतरावर असून, त्या ठिकाणी नळ, विहिर तथा अन्य पर्यायी व्यवस्था नाही. कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आरोग्य सुविधांवर लक्षावधीच्या खर्चाचा गाजावाजा शासनाकडून करण्यात येतो. मात्र, ग्रामीण भागात शा ...
कापसाला चांगला हमीभाव मिळत नसला तरी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे दिसत आहे. महागडे बियाणे, रासायनिक खते, वाढती मजुरी अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली अन् आता दुष्काळात तेरावा महिना अशी गत निर्माण झाली आहे. मिरचीची रोपेही करपू लागली ...
आधी पती रवी राणा आणि आता खासदार नवनीत राणा देखील युती सरकारसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...
वनविभाग मात्र बिनधास्त असल्याचे शेतकरी, शेतमजुरांचे म्हणणे आहे. शनिवार १६ नोव्हेंबरला पोही शिवारातील भरत लहाने यांच्या शेतात सायंकाळी ६ वाजता दरम्यान फवारणीकरिता शेतात भरून ठेवलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये तो वाघ पाणी पिताना बाळू राऊत यांना दिसला. य ...