कोरोनाच्या महामारीमुळे देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित असल्याने संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू केली. प्रतिक्विंटल ५ हजार ५०० रुपये दराने कापूस खरेदी सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या ...
आफ्रिका खंडात हिरव्या पिकांची पाने कुरतडून मोठे नुकसान करणाऱ्या टोळधाडीची नोंद महाराष्ट्रात १९९३ मध्ये धुळे येथे करण्यात आली होती. टोळधाड अर्थात नाकतोडे हे झुंडी (स्वर्म) ने फिरतात. एका स्वर्ममध्ये सहा ते सात कोटी कीटक असू शकतात. वर्धा जिल्ह्यातील नद ...
भातकुली तालुक्यातील तक्रारींचा मुद्दा उपस्थित झाला. पाणीपुरवठ्याच्या जबाबदाºया शाखा अभियंत्यांवर क्षेत्रनिहाय निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भातकुलीशी संबंधित शाखा अभियंता सुनील पुरोहित यांना पाणी वितरणाचे वेळापत्रक माहिती नव्हते. पाणी वितरणा ...
जिल्ह्यात व प्रामुख्याने महानगरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी व्यापक प्रमाणात होत आहे. याला नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद आहे. आता कोरोनामुक्त घोषित करण्यासंदर्भात ‘आयसीएमआर’ने ९ मे रोजी नव्या गाइड लाइन दिल्या आहेत. त्यानुसार संक्र ...
गुन्हे शाखेच्या युनीट-१च्या पथकाने मध्यरात्रीपासून सोमवारी (दि.२५) पहाटेपर्यंत सिन्नर ते नाशिकरोड असा पुणे महामार्ग पिंजून काढला अखेर नाशिकरोड येथील बिटको चौकात बांगरच्या मुसक्या आवळण्यास पथकाला यश आले. ...
मेल, एक्स्प्रेस, गिताजंली या प्रवासी गाड्यांचे रिफंड परत देण्यात येत आहेत. अमरावती रेल्वे स्थानकावर रद्द गाड्यांच्या तिकिटांचे पैसे परत मिळण्यासाठी दोन खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान रिफंड मिळत आहे. प्रवाशांचे रिफ ...
नाकतोडा गटातील हे कीटक लाखोंच्या संख्येने येऊन शेकडो हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान करून जातात. सोमवारी सकाळी ही टोळधाड वरूड तालुक्यात आल्याने कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. टोळधाडीने मोर्शी तालुक्यात आक्रमण केल्यानंतर सोमवारी सकाळी वरूड तालुक्यात ...
तिवसा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ पंचवटी चौकात कुऱ्हाहून मुरूम घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच २७ यू २५७६ व नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या एमएच ०६ बीयू ७४१५ कारने ट्रॅक्टरला मागून जबर धडक दिली. या अपघातात वाहन चालक रितू दिवान (४२) व तिची मुलगी सो ...
तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या एकताई, सलिता आणि भांडूम या तीन गावांचा तीन महिन्यांपासून विद्युत पुरवठा पूर्णत: खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्येसुद्धा वीजपुरवठा सुरू असल्याचा मोठा गाजावाजा केला. परंतु, मेळघाटातील त्या तीन ...