शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या जिल्ह्याला भरलाय ‘ताप’

By admin | Updated: July 30, 2014 23:46 IST

जिल्ह्यात दूषित पाणी व डासांंच्या वाढत्या प्रादुर्भावाने विविध आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून अवघा जिल्ह्याच तापाने फणफणत असल्याचे दिसते. जुलैच्या २२ दिवसांत तापाचे ७८७ रुग्ण जिल्हा

आरोग्य यंत्रणेचे दावे फोल : जुलैच्या २२ दिवसांत ७८७ रुग्णअमरावती : जिल्ह्यात दूषित पाणी व डासांंच्या वाढत्या प्रादुर्भावाने विविध आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून अवघा जिल्ह्याच तापाने फणफणत असल्याचे दिसते. जुलैच्या २२ दिवसांत तापाचे ७८७ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णलयात उपचाराकरिता दाखल झाले आहेत. याबाबतच्या उपाययोजनांचे आरोग्य यंत्रणेचे दावे फोल ठरले आहेत.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने दूषित पाणी व डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाणी तपासणी तसेच डास निर्मुलनाचे प्रयत्न आरोग्य यंत्रणा करीत आहे. मात्र, तरी सु्ध्दा जिल्ह्यात विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विविध प्रकारच्या तापांनी जिल्ह्याभरात थैमान घातले आहे. दर दिवसाला जिल्हातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. जिल्हा सामान्य रुग्णलयात दर दिवसाला नुसत्या तापाने बाधित ३५ ते ४० रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे जुलै महिन्याच्या २२ दिवसांमध्येच ७८७ तापाने ग्रासलेल्या रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. वातावरणातील बदल, दूषित पाणी पुरवठा आणि इतर अनेक कारणांमुळे आजार बळावत आहेत.