शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

पाच वर्षांत प्रथमच प्रकल्पात साठा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:33 PM

यंदा सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेल्या पावसाचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत.

ठळक मुद्देधोक्याची घंटा : मध्यम, लघु प्रकल्पांनी वाढविली चिंता

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेल्या पावसाचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत. ऐन थंडीत जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पात सरासरी ६७ टक्के जलसाठा आहे. गत पाच वर्षांच्या तुलनेत प्रकल्पामध्ये यंदा सर्वात कमी जलसाठा आहे. मध्यप्रदेशातून पाण्याची आवक झाल्याने केवळ उर्ध्व वर्धा व पूर्णा प्रकल्पात ७५ टक्कयांपर्यत साठा आहे.जिल्ह्यात उर्ध्व वर्धा हा एकमेव मुख्य प्रकल्प आहे. सद्यस्थितीत या प्रकल्यात समाधानकारक साठा आहे. मध्यम चार प्रकल्प आहेत. यामध्ये सरासरी ६७ टक्के साठा आहे. यामध्ये जर १० टक्के मृतसाठा व आगामी बाष्पीभवन गृहीत धरल्यास जिल्ह्याची तहान भागविण्यास हा साठा अपुरा ठरणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील किमान ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे अश्याव९रळी प्रकल्यातील पाणीसाठा देखील कमी होणार असल्याने जिल्ह्यात पाण्याची चांगलीच टंचाई जानवणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.जलसंपदा विभागाच्या सोमवारच्या अहवालानुसार उर्ध्व वर्र्धा प्रकल्पात ३९७.५५ टिएमसी म्हणजेच ७०.४८ टक्के साठा आहे.परतीच्या पावसाच्या काळात मध्यप्रदेशातून पावसाची आवक वाढल्याने उर्ध्व वर्धा व पूर्णा या प्रकल्पात पाण्याची पातली वाढली होती. मात्रशहानूर प्रकल्पात सद्यस्थितित ६२ टक्के, पूर्णा प्रकल्पात ७७.४२ टक्के तर चंद्रभागा प्रकल्पात ६८.४८ टक्के तर सपन प्रकल्पात २७.८७ टिएमसी म्हणजेच २८.१२ टक्के जलसाठा आहे. या मध्यम प्रकल्पात एकूण ८२.९० टीएमसी साठा व ६७ टक्के साठा आहे. मागील वर्षी या सर्व प्रकल्पात याच तारखेला ८३.०४ टीएमसी, २०१४ मध्ये ९७.३३ टीएमसी, २०१३ मध्ये १११.३१ टीएमसी, तर २०१२ मध्ये ८६.८९ टीएमसी साठा होता. त्यामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी पाणीसाठा आहे. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.लघु प्रकल्पात ४१ टक्केच साठाजिल्ह्यात एकूण ४६ लघुु प्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत ४१. ४७ टक्केच जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये याच तारखेला ६२.६८ टक्के, २०१६ मध्ये ६७.९२ टक्के, २०१५ मध्ये ७६.११ टक्के, २०१३ मध्ये ६९.०५ टक्के, तर २०१२ मध्ये ६७.६६ टक्के साठा शिल्लक होता. यंदा मात्र सरासरीपेक्षा कमी पावसामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी साठा आहे.